AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिने फक्त करिअरमध्ये दिला एक चित्रपट अन् अचानक इंडस्ट्रीमधून झाली गायब. आज हीच अभिनेत्री आहे 50 हजार कोटींची मालकीण. गृहिणी म्हणून करतेय काम.

| Updated on: Apr 09, 2026 | 5:32 PM
Share
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी एक-दोन चित्रपटांनंतर अचानक इंडस्ट्री सोडून वेगळ्या आयुष्याचा मार्ग निवडला. अशाच एका अभिनेत्रीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने एकच चित्रपट करूनही आज त्या हजारो कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी एक-दोन चित्रपटांनंतर अचानक इंडस्ट्री सोडून वेगळ्या आयुष्याचा मार्ग निवडला. अशाच एका अभिनेत्रीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने एकच चित्रपट करूनही आज त्या हजारो कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहे.

1 / 6
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून ती गायक्षी जोशी आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून ती गायक्षी जोशी आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.

2 / 6
चित्रपटात गायत्री जोशी आणि शाहरुख खान यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, या चित्रपटानंतर गायत्री जोशीने थेट इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.

चित्रपटात गायत्री जोशी आणि शाहरुख खान यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, या चित्रपटानंतर गायत्री जोशीने थेट इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.

3 / 6
‘स्वदेस’च्या रिलीजनंतर 2005 मध्ये त्यांनी उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आज ती हजारो कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

‘स्वदेस’च्या रिलीजनंतर 2005 मध्ये त्यांनी उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आज ती हजारो कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

4 / 6
विकास ओबेरॉय हे भारतातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असून ते रिअल इस्टेट क्षेत्रातील Oberoi Realty या कंपनीचे प्रमुख आहेत.

विकास ओबेरॉय हे भारतातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असून ते रिअल इस्टेट क्षेत्रातील Oberoi Realty या कंपनीचे प्रमुख आहेत.

5 / 6
 माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे गायत्री जोशी देखील या प्रचंड संपत्तीची मालकीण मानली जाते.

माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे गायत्री जोशी देखील या प्रचंड संपत्तीची मालकीण मानली जाते.

6 / 6
Follow Us
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा.