AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात दुष्काळाचे सावट, विद्यार्थ्यांनी बनवले शेततळे, किती साठणार पाणी

Pune News : यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नसल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा झालेला नाही. यामुळे गावातील लोक पर्याय शोधू लागले आहे. पुणे जिल्ह्यात आता शेततळे निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

| Updated on: Sep 03, 2023 | 12:05 PM
Share
पुणे जिल्ह्यातील मावळामध्ये श्रमदानातून शेततळी तयार करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळ पडण्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेततळे उभारले जात आहेत. शेततळे उभारण्यासाठी गावकऱ्यांना विद्यार्थ्यांची साथ मिळाली.

पुणे जिल्ह्यातील मावळामध्ये श्रमदानातून शेततळी तयार करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळ पडण्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेततळे उभारले जात आहेत. शेततळे उभारण्यासाठी गावकऱ्यांना विद्यार्थ्यांची साथ मिळाली.

1 / 5
मावळ तालुक्यातील सर्व धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु उन्हाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे परिसरातील जमिनीत उन्हाळ्यात पाणी राहणार आहे.

मावळ तालुक्यातील सर्व धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु उन्हाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे परिसरातील जमिनीत उन्हाळ्यात पाणी राहणार आहे.

2 / 5
पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी डीवाय पाटील येथील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून मावळात शेलरवाडी या गावात दोन मोठी शेततळी बनवली आहेत. ज्याची पाणी साठवण क्षमता दहा लाख लिटरची आहे.

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी डीवाय पाटील येथील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून मावळात शेलरवाडी या गावात दोन मोठी शेततळी बनवली आहेत. ज्याची पाणी साठवण क्षमता दहा लाख लिटरची आहे.

3 / 5
शेततळे उभारल्यामुळे शेलरवाडी आणि आसपासच्या गावातील पाळीव जनावरे तसेच वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या मदतीबद्दल गावकऱ्यांनी महाविद्यालय आणि ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

शेततळे उभारल्यामुळे शेलरवाडी आणि आसपासच्या गावातील पाळीव जनावरे तसेच वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या मदतीबद्दल गावकऱ्यांनी महाविद्यालय आणि ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

4 / 5
शेततळे असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. परिसरात असणाऱ्या शेतांमधील विहिरींना त्याचा फायदा होता. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकांना पाणी देता येईल. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.

शेततळे असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. परिसरात असणाऱ्या शेतांमधील विहिरींना त्याचा फायदा होता. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकांना पाणी देता येईल. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.