AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashifal : चंद्रग्रहणामुळे 5 राशींवर ओढावणार मोठं संकट, काय काळजी घ्यावी?

चंद्रहणाच्या काळात एकूण पाच राशींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. कारण चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: Sep 03, 2025 | 9:47 PM
Share
येत्या 7 सप्टेंबर रोजी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण रात्री 8.58 वाजता लागेल. तसेच मध्यरात्री 1.25 वाजता हे चंद्रग्रहण समाप्त होईल.

येत्या 7 सप्टेंबर रोजी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण रात्री 8.58 वाजता लागेल. तसेच मध्यरात्री 1.25 वाजता हे चंद्रग्रहण समाप्त होईल.

1 / 6
त्यामुळे चंद्रहणाच्या काळात एकूण पाच राशींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. कारण चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे चंद्रहणाच्या काळात एकूण पाच राशींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. कारण चंद्रग्रहणाचा नकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडण्याची दाट शक्यता आहे.

2 / 6
चंद्रग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे या पाच राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात मेष राशीच्या लोकांचाही समावेश आहे. या काळात मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काहीतरी अघटीत घडू शकतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्यावी.

चंद्रग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे या पाच राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात मेष राशीच्या लोकांचाही समावेश आहे. या काळात मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काहीतरी अघटीत घडू शकतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना योग्य ती काळजी घ्यावी.

3 / 6
वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांनीही या काळात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात नकारात्मक विचारांमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. कायदा हातात घेणे टाळा. नियमांचे उल्लंघन करू नका. अंतर्मन कायम शांत ठेवा त्यामुळे येणारे संकट टळू शकते.

वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांनीही या काळात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात नकारात्मक विचारांमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. कायदा हातात घेणे टाळा. नियमांचे उल्लंघन करू नका. अंतर्मन कायम शांत ठेवा त्यामुळे येणारे संकट टळू शकते.

4 / 6
धनू आणि वृश्चिक राशींनीही चंद्रग्रहणाच्या काळात योग्य काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. या काळात कौटुंबिक आयुष्यात भांडणांना सामोरे जावे लागू शकते. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहावे. तुमच्या आयुष्यातील शांती कमी होऊ शकते. त्यामुळे शांत राहून अडचणींना सामोरे जा.

धनू आणि वृश्चिक राशींनीही चंद्रग्रहणाच्या काळात योग्य काळजी घ्यावी, असे सांगितले जात आहे. या काळात कौटुंबिक आयुष्यात भांडणांना सामोरे जावे लागू शकते. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहावे. तुमच्या आयुष्यातील शांती कमी होऊ शकते. त्यामुळे शांत राहून अडचणींना सामोरे जा.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...