AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maha Shivratri 2022 : महाशिवरात्रीला या 5 राशींवर होणार महादेवाची कृपा, तुम्ही बोलाल तसं होणार !

हिंदू धर्मात महा शिवरात्री या सणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही बेलची पाने आणि पाणी ( महा शिवरात्री ) अर्पण करू शकता. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यावर्षी महाशिवरात्री हा सण काही राशींसाठी अतिशय शुभ राहील . चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

| Updated on: Feb 24, 2022 | 3:32 PM
Share
या राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचाही आशीर्वाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल आणि पैशासोबतच उत्पन्नही वाढेल. या दिवशी विधिनुसार भगवान शिवाची पूजा करा.

या राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचाही आशीर्वाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल आणि पैशासोबतच उत्पन्नही वाढेल. या दिवशी विधिनुसार भगवान शिवाची पूजा करा.

1 / 5
मकर राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचा विशेष आशीर्वाद मिळेल. या शिवरात्रीला बेलपत्र, गंगाजल, गाईचे दूध इत्यादींनी देवाची आराधना केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.

मकर राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचा विशेष आशीर्वाद मिळेल. या शिवरात्रीला बेलपत्र, गंगाजल, गाईचे दूध इत्यादींनी देवाची आराधना केल्याने तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.

2 / 5
या वर्षी मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री हा सण अतिशय शुभ राहील. या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा. भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

या वर्षी मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री हा सण अतिशय शुभ राहील. या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा. भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

3 / 5
महाशिवरात्रीच्या दिवशी शुभवार्ता अपेक्षित आहे. भगवान शिवही तुमच्यावर विशेष कृपा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनातही चांगले बदल होतील. नातेसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शुभवार्ता अपेक्षित आहे. भगवान शिवही तुमच्यावर विशेष कृपा करतील. तुमच्या वैवाहिक जीवनातही चांगले बदल होतील. नातेसंबंध सुधारण्याची शक्यता आहे.

4 / 5
या शिवरात्रीला या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असेल. त्यांना त्यांच्या आयुष्यात जास्त मानसिक शांती आणि संतुलन अनुभवण्याची शक्यता असते. या राशीचे लोक नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

या शिवरात्रीला या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असेल. त्यांना त्यांच्या आयुष्यात जास्त मानसिक शांती आणि संतुलन अनुभवण्याची शक्यता असते. या राशीचे लोक नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow Us
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.