T20 World Cup : विराट-बुमराह नाही, हे दोन खेळाडू टीम इंडियाला जिंकवतील वर्ल्ड कप, रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी
T20 World Cup ची सुरुवात 2 जूनपासून वेस्ट इंडिज-अमेरिकेत होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध आहे. रोहित अँड कंपनी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पुन्हा एकदा प्रबळ दावेदार आहे. पण प्रश्न हा आहे की, टीम इंडियाला कोण चॅम्पियन बनवणार?. रवी शास्त्री यांनी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories