T20 World Cup : विराट-बुमराह नाही, हे दोन खेळाडू टीम इंडियाला जिंकवतील वर्ल्ड कप, रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी
T20 World Cup ची सुरुवात 2 जूनपासून वेस्ट इंडिज-अमेरिकेत होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड विरुद्ध आहे. रोहित अँड कंपनी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पुन्हा एकदा प्रबळ दावेदार आहे. पण प्रश्न हा आहे की, टीम इंडियाला कोण चॅम्पियन बनवणार?. रवी शास्त्री यांनी दोन खेळाडूंची नाव घेतली आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाचव्यांदा धमाका
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
हिरो होण्याआधी विराट कोहली सोबत मॅच खेळायचा हा अभिनेता
फिफा वर्ल्ड 2026 स्पर्धेतील सर्वात उंच खेळाडूची उंची किती?
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
