AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 हजाराहून अधिक जागांसाठी रेल्वेत भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, फटाफट करा अर्ज

रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. रेल्वेकडून ही एक प्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. वेळ वाया न घालता उमेदवारांनी फटाफट यासाठी अर्ज करावीत.

| Updated on: Dec 27, 2023 | 3:28 PM
Share
पश्चिम मध्य रेल्वे विभागमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

पश्चिम मध्य रेल्वे विभागमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

1 / 5
पश्चिम मध्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी आणि शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. दहावी पास असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

पश्चिम मध्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी आणि शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. दहावी पास असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून 3 हजार 15 पदे भरली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून 3 हजार 15 पदे भरली जाणार आहेत.

4 / 5
दहावी पास असण्यासोबतच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज.

दहावी पास असण्यासोबतच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज.

5 / 5
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन
नागपुरात शिक्षकांचं विविध मागण्यासाठी आंदोलन.