AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या त्या शेवटच्या इच्छांचं काय झाल? लेक रिद्धिमाने केला खुलासा

अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Nov 23, 2024 | 5:01 PM
Share
 अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

1 / 8
 बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला.  पण आजही त्यांच कुटुंबिय त्यांचे किस्से, आठवणी शेअर करताना दिसतात. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांच कुटुंबिय त्यांचे किस्से, आठवणी शेअर करताना दिसतात. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात.

2 / 8
दरम्यान एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हीने वडिलांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या याबद्दल सांगितलं. रिद्धिमाने सांगितलं की त्यांना रणबीरचे लग्न पाहायचे होते.

दरम्यान एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हीने वडिलांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या याबद्दल सांगितलं. रिद्धिमाने सांगितलं की त्यांना रणबीरचे लग्न पाहायचे होते.

3 / 8
 तसेच  ऋषी कपूर  दुसरी इच्छा म्हणजे त्यांचे वांद्रे येथील घराचे बांधकाम पूर्ण व्हावे.

तसेच ऋषी कपूर दुसरी इच्छा म्हणजे त्यांचे वांद्रे येथील घराचे बांधकाम पूर्ण व्हावे.

4 / 8
 तसेच एका शोदरम्यान ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना नीतू सिंह-कपूरही म्हणाल्या  होत्या की, रणबीरचे लग्न ऋषी यांना पाहायचे हेते.  मात्र त्याधीच त्यांचे निधन झाल्याने त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.  रणबीरने लग्न झालेलं पाहून ऋषीजी आता जिथे कुठे असतील, तिथून ते खुश होत असतील.

तसेच एका शोदरम्यान ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना नीतू सिंह-कपूरही म्हणाल्या होत्या की, रणबीरचे लग्न ऋषी यांना पाहायचे हेते. मात्र त्याधीच त्यांचे निधन झाल्याने त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. रणबीरने लग्न झालेलं पाहून ऋषीजी आता जिथे कुठे असतील, तिथून ते खुश होत असतील.

5 / 8
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये रणबीर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये रणबीर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं.

6 / 8
तसेच त्याचे वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचे काम काही वर्षांपासून सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

तसेच त्याचे वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचे काम काही वर्षांपासून सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

7 / 8
त्यामुळे हळू हळू का होईना पण वडिलांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे रिद्धिमा म्हणाली.

त्यामुळे हळू हळू का होईना पण वडिलांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे रिद्धिमा म्हणाली.

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...