AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या त्या शेवटच्या इच्छांचं काय झाल? लेक रिद्धिमाने केला खुलासा

अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

| Updated on: Nov 23, 2024 | 5:01 PM
Share
 अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या की नाही याबद्दल त्यांची लेक रिद्धिमा कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

1 / 8
 बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला.  पण आजही त्यांच कुटुंबिय त्यांचे किस्से, आठवणी शेअर करताना दिसतात. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांच कुटुंबिय त्यांचे किस्से, आठवणी शेअर करताना दिसतात. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात.

2 / 8
दरम्यान एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हीने वडिलांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या याबद्दल सांगितलं. रिद्धिमाने सांगितलं की त्यांना रणबीरचे लग्न पाहायचे होते.

दरम्यान एका मुलाखती दरम्यान ऋषी कपूर यांची लेक रिद्धिमा कपूर हीने वडिलांच्या शेवटच्या इच्छा कोणत्या होत्या याबद्दल सांगितलं. रिद्धिमाने सांगितलं की त्यांना रणबीरचे लग्न पाहायचे होते.

3 / 8
 तसेच  ऋषी कपूर  दुसरी इच्छा म्हणजे त्यांचे वांद्रे येथील घराचे बांधकाम पूर्ण व्हावे.

तसेच ऋषी कपूर दुसरी इच्छा म्हणजे त्यांचे वांद्रे येथील घराचे बांधकाम पूर्ण व्हावे.

4 / 8
 तसेच एका शोदरम्यान ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना नीतू सिंह-कपूरही म्हणाल्या  होत्या की, रणबीरचे लग्न ऋषी यांना पाहायचे हेते.  मात्र त्याधीच त्यांचे निधन झाल्याने त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली.  रणबीरने लग्न झालेलं पाहून ऋषीजी आता जिथे कुठे असतील, तिथून ते खुश होत असतील.

तसेच एका शोदरम्यान ऋषी कपूर यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगताना नीतू सिंह-कपूरही म्हणाल्या होत्या की, रणबीरचे लग्न ऋषी यांना पाहायचे हेते. मात्र त्याधीच त्यांचे निधन झाल्याने त्यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. रणबीरने लग्न झालेलं पाहून ऋषीजी आता जिथे कुठे असतील, तिथून ते खुश होत असतील.

5 / 8
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये रणबीर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये रणबीर आणि आलिया भट्ट यांनी लग्न केलं.

6 / 8
तसेच त्याचे वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचे काम काही वर्षांपासून सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

तसेच त्याचे वांद्रे येथील कपूर कुटुंबाच्या घराचे काम काही वर्षांपासून सुरू होतं आणि आता ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

7 / 8
त्यामुळे हळू हळू का होईना पण वडिलांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे रिद्धिमा म्हणाली.

त्यामुळे हळू हळू का होईना पण वडिलांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे रिद्धिमा म्हणाली.

8 / 8
Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.