AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामना रंगणार, पहिल्याच मॅचमध्ये कोण जिंकणार? भविष्यवाणी समोर!

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या देशांच्या टीमदेखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आले असून भारत आपला पाहिला सामना 10 सप्टेंबर रोजी खेळणार आहे.

| Updated on: Aug 24, 2025 | 12:13 AM
Share
क्रिकेटप्रेमींना लवकरच चालू होणाऱ्या आशिया चषक 2025 ची ओढ लागली आहे. याच स्पर्धेत येत्या 9 सप्टेंबर यूएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.

क्रिकेटप्रेमींना लवकरच चालू होणाऱ्या आशिया चषक 2025 ची ओढ लागली आहे. याच स्पर्धेत येत्या 9 सप्टेंबर यूएईमध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.

1 / 6
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या देशांच्या टीमदेखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आले असून भारत आपला पाहिला सामना 10 सप्टेंबर रोजी खेळणार आहे.

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या देशांच्या टीमदेखील सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आले असून भारत आपला पाहिला सामना 10 सप्टेंबर रोजी खेळणार आहे.

2 / 6
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची संपूर्ण जगात चर्चा असते. कारण हा सामना पाहण्यासाठी मैदान गच्च भरलेलं असतं. कोट्यवधील लोक हा सामना पाहात असतात. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अकरम यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना कोण जिंकणार? याबाबतचं भाकित केलं आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची संपूर्ण जगात चर्चा असते. कारण हा सामना पाहण्यासाठी मैदान गच्च भरलेलं असतं. कोट्यवधील लोक हा सामना पाहात असतात. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अकरम यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना कोण जिंकणार? याबाबतचं भाकित केलं आहे.

3 / 6
या सामन्याविषयी बोलताना, मला विश्वास आहे की आशिया चषकातील भारत-पाकिस्तानचा सामना हा चांगलाच रोमहर्षक होईल. या सामन्यादरम्यान खेळाडू तसेच दर्शक शिस्तीचे पालन करतील अशी अपेक्षा आहे.

या सामन्याविषयी बोलताना, मला विश्वास आहे की आशिया चषकातील भारत-पाकिस्तानचा सामना हा चांगलाच रोमहर्षक होईल. या सामन्यादरम्यान खेळाडू तसेच दर्शक शिस्तीचे पालन करतील अशी अपेक्षा आहे.

4 / 6
भारतीय नागरिकांना आपला संघ जिंकावा असे वाटते. तर पाकिस्तानलादेखील आमचाच विजय व्हावा असे वाटते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टेस्ट सिरीज पुन्हा एकदा चालू व्हायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असेही अकरम म्हणाले.

भारतीय नागरिकांना आपला संघ जिंकावा असे वाटते. तर पाकिस्तानलादेखील आमचाच विजय व्हावा असे वाटते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टेस्ट सिरीज पुन्हा एकदा चालू व्हायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असेही अकरम म्हणाले.

5 / 6
कोणता संघ हा सामना जिंकणार, याबाबतचं भाकित वर्तवताना अकरम म्हणाले की सध्या भारत चांगला फॉर्ममध्ये आहे. भारत या चषकात विजयाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. मात्र त्या दिवशी जो संघ दबावाला चांगल्या पद्धतीने हाताळू शकेल तोच संघ जिंकेल, असं त्यांनी सांगितलं.

कोणता संघ हा सामना जिंकणार, याबाबतचं भाकित वर्तवताना अकरम म्हणाले की सध्या भारत चांगला फॉर्ममध्ये आहे. भारत या चषकात विजयाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. मात्र त्या दिवशी जो संघ दबावाला चांगल्या पद्धतीने हाताळू शकेल तोच संघ जिंकेल, असं त्यांनी सांगितलं.

6 / 6
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.