Ranji Trophy : रणजी ट्रॉफी बंद करा! बंगालच्या कर्णधाराने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत वाचला पाढा
रणजी ट्रॉफीचं महत्त्व कमी होत असल्याने बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देशांतर्गत रणजी स्पर्धा थांबवण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. केरळविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यादरम्यान मनोज तिवारी यांचे हे वक्तव्य आले आहे. वास्तविक, केरळ आणि बंगालमधील सामना स्टेडियममध्ये नाही तर कॉलेजच्या मैदानात खेळवला जात आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
9 चांगल्या सवयी, ज्या तुम्हाला कधीच आजारी पाडणार नाहीत
इन्स्टाग्रामवरून कोट्यवधींची कमाई करणारी 'जेन झी' अभिनेत्री, फॉलोअर्समध्ये शाहरुखला टाकते मागे
पावसाळ्यात डासांना दूर ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर की नुकसानकारक ?
रात्रीचे वारंवार लघवीला जावे लागते,काय आहे कारण ?
६० किमीचे मायलेज, किंमत इतकी, १.३६ लाख लोकांनी खरेदी केली ही स्कूटर
