Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 : भारतासाठी Icc स्पर्धेतील फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, नंबर 1 कोण?

IND vs NZ Final Champions Trophy 2025 : टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये सलग तिसऱ्यांदा धडक दिली आहे. टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धेतील अंतिम फेरीत सर्वाधिक विकेट्स कुणी घेतल्या आहेत? जाणून घ्या.

| Updated on: Mar 06, 2025 | 8:35 PM
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. रविवारी 9 मार्च रोजी हा सामना होणार आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत.  (Photo Credit : Bcci)

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. रविवारी 9 मार्च रोजी हा सामना होणार आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत. (Photo Credit : Bcci)

1 / 6
टीम इंडियाने 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक दिली होती. पाकिस्तानने तेव्हा टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. त्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि केदार जाधव या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियाने 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धडक दिली होती. पाकिस्तानने तेव्हा टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं. त्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि केदार जाधव या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

2 / 6
त्याआधी टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. तेव्हा रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि इशांत शर्मा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Ravindra Jadeja X Account)

त्याआधी टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. तेव्हा रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि इशांत शर्मा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Ravindra Jadeja X Account)

3 / 6
टीम इंडियाने 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. न्यूझीलंडने तेव्हा भारताचा पराभव केला होता. तेव्हा वेंकटेश प्रसादने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. होत्या. तर अनिल कुंबळे आणि झहीर खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियाने 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. न्यूझीलंडने तेव्हा भारताचा पराभव केला होता. तेव्हा वेंकटेश प्रसादने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. होत्या. तर अनिल कुंबळे आणि झहीर खान या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

4 / 6
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती. (Photo Credit : Bcci)

5 / 6
तर वनडे वर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध झहीर खान आणि युवराज सिंह या दोघांनी प्रक्येकी 2-2 विकेट्स घेतल्या होत्या. तर हरभजन सिंह याने 2003 वर्ल्ड कप फायनलमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं. तसेच 1983 वर्ल्ड कप फायनलमध्ये मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या होत्या.  (Photo Credit : Shreyas Iyer X Account)

तर वनडे वर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध झहीर खान आणि युवराज सिंह या दोघांनी प्रक्येकी 2-2 विकेट्स घेतल्या होत्या. तर हरभजन सिंह याने 2003 वर्ल्ड कप फायनलमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं होतं. तसेच 1983 वर्ल्ड कप फायनलमध्ये मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo Credit : Shreyas Iyer X Account)

6 / 6
Follow us
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.