AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | आशिया कप आधी टीम इंडियाचे हे तिघे निवृत्त होणार!

Cricketers Retirement | आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचे 3 खेळाडू हे निवृत्तीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: Aug 02, 2023 | 4:38 PM
Share
रोहित शर्मा आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर क्रिकेटचा महाकुंभ अर्थात वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

रोहित शर्मा आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर क्रिकेटचा महाकुंभ अर्थात वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

1 / 5
या दरम्यान आशिया कपआधी टीम इंडियाचे 3 खेळाडू हे निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिनेश कार्तिक याचं नाव आघाडीवर आहे. कार्तिकने 26 टेस्ट, 94 वनडे आणि 60 टी 20 सामने खेळले आहेत.

या दरम्यान आशिया कपआधी टीम इंडियाचे 3 खेळाडू हे निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिनेश कार्तिक याचं नाव आघाडीवर आहे. कार्तिकने 26 टेस्ट, 94 वनडे आणि 60 टी 20 सामने खेळले आहेत.

2 / 5
कार्तिकने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकमेव शतक हे कसोटीत केलंय. कार्तिकने कसोटीत 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 25 धावा केल्या आहेत. तर कार्तिकच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 9 अर्धशतकांसह 1 हजार 752 रन्सची नोंद आहे. कार्तिकने टी 20 मध्ये 686 धावा केल्या आहेत.

कार्तिकने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकमेव शतक हे कसोटीत केलंय. कार्तिकने कसोटीत 1 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 25 धावा केल्या आहेत. तर कार्तिकच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 9 अर्धशतकांसह 1 हजार 752 रन्सची नोंद आहे. कार्तिकने टी 20 मध्ये 686 धावा केल्या आहेत.

3 / 5
तिघांपैकी दुसरा खेळाडू हा केदार जाधव आहे. केदारसाठी गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे दार बंद झाले आहेत. केदारने टीम इंडियाचं 73 वनडे आणि 9 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. केदारने वनडेत 2 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 389 रन्स केल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये एकमेव अर्धशतकाह 122 धावा केल्या आहेत.

तिघांपैकी दुसरा खेळाडू हा केदार जाधव आहे. केदारसाठी गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे दार बंद झाले आहेत. केदारने टीम इंडियाचं 73 वनडे आणि 9 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. केदारने वनडेत 2 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 389 रन्स केल्या आहेत. तर टी 20 क्रिकेटमध्ये एकमेव अर्धशतकाह 122 धावा केल्या आहेत.

4 / 5
ईशांत शर्मा याचेही टीम इंडियाची परतीची चिन्हं दिसत नाहीये. ईशांत सध्या कसोटी क्रिकेटच खेळतोय. ईशांतने अखेरचा कसोटी सामनाही 2 वर्षांआधी खेळलाय. ईशांतने 105 कसोटीत 311 विकेट्स घेतल्या आहेत. तर 80 वनडे मॅचेसमध्ये 115 आणि 14 टी 20 मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.

ईशांत शर्मा याचेही टीम इंडियाची परतीची चिन्हं दिसत नाहीये. ईशांत सध्या कसोटी क्रिकेटच खेळतोय. ईशांतने अखेरचा कसोटी सामनाही 2 वर्षांआधी खेळलाय. ईशांतने 105 कसोटीत 311 विकेट्स घेतल्या आहेत. तर 80 वनडे मॅचेसमध्ये 115 आणि 14 टी 20 मध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
Follow Us
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.