मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलं नकोसं शतक, टीम इंडियाला बसला फटका
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 474 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीची कमकुवत बाजू अधोरेखित झाली. मोहम्मद सिराजची गोलंदाजी टीम इंडियाला खूपच महागात पडली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
