मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलं नकोसं शतक, टीम इंडियाला बसला फटका
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 474 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीची कमकुवत बाजू अधोरेखित झाली. मोहम्मद सिराजची गोलंदाजी टीम इंडियाला खूपच महागात पडली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
या देशात एकही झाड नाही, पाहण्यासाठी लोक आतुर असतात
40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक, टेस्टमध्ये 100 विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर बॉलर कोण?
जवचे (Barley) पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात..
ही 34 वर्षांची अभिनेत्री सौंदर्यामध्ये श्वेता तिवारीला देते टक्कर, फिटनेस पाहून...
झोपण्यापूर्वी ही कामे अवश्य करा, अन्यथा होईल अडचण
आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात कोणत्या खेळाडूला कॅप्टन्सी मिळाली होती?
