मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलं नकोसं शतक, टीम इंडियाला बसला फटका
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 474 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजीची कमकुवत बाजू अधोरेखित झाली. मोहम्मद सिराजची गोलंदाजी टीम इंडियाला खूपच महागात पडली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गुलाबी साडीत शिवालीचा कातिलाना अंदाज, सौंदर्य पाहून...
ईशा देओलचा बॉसी लूक, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
स्वर्गाची अप्सरा, सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा
लालपरी..., वाढदिवसानंतर प्राजक्ताच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
'टॉक्सिक'च्या ट्रेलरमध्ये एवढे दमदार डायलॉग तर सिनेमात कसे असतील?
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र; नीतू कपूर यांनी शेअर केला दुर्मिळ फोटो
