AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया, कोण वरचढ कोण कमजोर?

भारतीय क्रिकेट संघासाठी आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजचं महत्व फार वाढलंय.

| Updated on: Mar 16, 2023 | 3:36 PM
Share
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 मार्चपासून सुरु होणारी वनडे सीरिज टीम इंडियासाठी आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्वाची आहे. या निमित्ताने या दोन्ही संघांपैकी कोणाचा बोलबाला राहिलाय, हे आपण जाणून घेऊयात. उभय संघात आतापर्यंत 143 सामने खेळवण्यात आलेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 143 पैकी 80 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवलाय. तर टीम इंडियाने 53 वेळा कांगारुंवर मात केलीय. तर 10 सामने टाय राहिलेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 मार्चपासून सुरु होणारी वनडे सीरिज टीम इंडियासाठी आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्वाची आहे. या निमित्ताने या दोन्ही संघांपैकी कोणाचा बोलबाला राहिलाय, हे आपण जाणून घेऊयात. उभय संघात आतापर्यंत 143 सामने खेळवण्यात आलेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 143 पैकी 80 सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवलाय. तर टीम इंडियाने 53 वेळा कांगारुंवर मात केलीय. तर 10 सामने टाय राहिलेत.

1 / 5
ऑस्ट्रेलियाची भारतातील आकडेवारीही जबरदस्त आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध भारतात 64 पैकी 30 सामन्यात विजय मिळवलाय. तर टीम इंडियाने 29 मॅचमध्ये कांगारुंना पाणी पाजलंय.

ऑस्ट्रेलियाची भारतातील आकडेवारीही जबरदस्त आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध भारतात 64 पैकी 30 सामन्यात विजय मिळवलाय. तर टीम इंडियाने 29 मॅचमध्ये कांगारुंना पाणी पाजलंय.

2 / 5
ऑस्ट्रेलियाने 43 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाला पहिल्या 30 वर्षात वरचढ होऊ दिलं नाही. या पहिल्या 30 वर्षात उभय संघात 104 सामने खेळवण्यात आले. यापैकी 61 वेळा ऑस्ट्रेलिया तर 35 सामन्यात टीम इंडिया विजयी झालीय. तर 8 सामने हे बरोबरीत सुटलेत.

ऑस्ट्रेलियाने 43 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाला पहिल्या 30 वर्षात वरचढ होऊ दिलं नाही. या पहिल्या 30 वर्षात उभय संघात 104 सामने खेळवण्यात आले. यापैकी 61 वेळा ऑस्ट्रेलिया तर 35 सामन्यात टीम इंडिया विजयी झालीय. तर 8 सामने हे बरोबरीत सुटलेत.

3 / 5
टीम इंडियाने 2010 नंतर ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. दोन्ही टीममध्ये 2010 नंतर 39 सामने झालेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 19 तर टीम इंडियाने 18 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 मॅच टाय राहिल्यात.

टीम इंडियाने 2010 नंतर ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. दोन्ही टीममध्ये 2010 नंतर 39 सामने झालेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 19 तर टीम इंडियाने 18 मॅच जिंकल्या आहेत, तर 2 मॅच टाय राहिल्यात.

4 / 5
दरम्यान तब्बल 12 वर्षानंतर भारतात पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कपचं आयोजन होत आहे. या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त 14 सामनेच उरलेत.  त्यामुळे या वर्ल्ड कपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचं महत्तव अधिक वाढलंय.

दरम्यान तब्बल 12 वर्षानंतर भारतात पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कपचं आयोजन होत आहे. या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त 14 सामनेच उरलेत. त्यामुळे या वर्ल्ड कपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचं महत्तव अधिक वाढलंय.

5 / 5
Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.