AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : आर अश्विननंतर रवींद्र जडेजाची कमाल, अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडिया सुस्थितीत

बांग्लादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात आर अश्विननंतर रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली.

| Updated on: Sep 19, 2024 | 4:36 PM
Share
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होत आहे. या सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली. शतकी भागीदारीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत आली आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होत आहे. या सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली. शतकी भागीदारीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत आली आहे.

1 / 5
रवींद्र जडेजा फलंदाजीला उतरला तेव्हा 144 धावांवर 5 विकेट अशी स्थिती होती. त्यानंतर लगेचच केएल राहुलच्या रुपाने सहावी विकेट पडली. त्यामुळे टीम इंडियावर दडपण होतं. पण आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने डाव सावरला.

रवींद्र जडेजा फलंदाजीला उतरला तेव्हा 144 धावांवर 5 विकेट अशी स्थिती होती. त्यानंतर लगेचच केएल राहुलच्या रुपाने सहावी विकेट पडली. त्यामुळे टीम इंडियावर दडपण होतं. पण आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने डाव सावरला.

2 / 5
रवींद्र जडेजाने 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला.  बांगलादेशविरुद्ध रवींद्र जडेजाचं हे तिसरं अर्धशतक आहे. तिन्ही अर्धशतकं भारतातच केली आहेत.

रवींद्र जडेजाने 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. बांगलादेशविरुद्ध रवींद्र जडेजाचं हे तिसरं अर्धशतक आहे. तिन्ही अर्धशतकं भारतातच केली आहेत.

3 / 5
जडेजा आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता. त्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती.

जडेजा आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता. त्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती.

4 / 5
दुसरीकडे, रवींद्र जडेजा या कसोटीत त्रिशतक ठोकण्याची शक्यता आहे. हे त्रिशतक विकेटचं असणार आहे. 2012 कसोटीत पदार्पण केल्यानंतर 72 कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. आणखी 6 विकेट घेताच त्रिशतक पूर्ण होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

दुसरीकडे, रवींद्र जडेजा या कसोटीत त्रिशतक ठोकण्याची शक्यता आहे. हे त्रिशतक विकेटचं असणार आहे. 2012 कसोटीत पदार्पण केल्यानंतर 72 कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. आणखी 6 विकेट घेताच त्रिशतक पूर्ण होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.