AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : आर अश्विननंतर रवींद्र जडेजाची कमाल, अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडिया सुस्थितीत

बांग्लादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात आर अश्विननंतर रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली.

| Updated on: Sep 19, 2024 | 4:36 PM
Share
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होत आहे. या सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली. शतकी भागीदारीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत आली आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होत आहे. या सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली. शतकी भागीदारीमुळे टीम इंडिया चांगल्या स्थितीत आली आहे.

1 / 5
रवींद्र जडेजा फलंदाजीला उतरला तेव्हा 144 धावांवर 5 विकेट अशी स्थिती होती. त्यानंतर लगेचच केएल राहुलच्या रुपाने सहावी विकेट पडली. त्यामुळे टीम इंडियावर दडपण होतं. पण आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने डाव सावरला.

रवींद्र जडेजा फलंदाजीला उतरला तेव्हा 144 धावांवर 5 विकेट अशी स्थिती होती. त्यानंतर लगेचच केएल राहुलच्या रुपाने सहावी विकेट पडली. त्यामुळे टीम इंडियावर दडपण होतं. पण आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने डाव सावरला.

2 / 5
रवींद्र जडेजाने 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला.  बांगलादेशविरुद्ध रवींद्र जडेजाचं हे तिसरं अर्धशतक आहे. तिन्ही अर्धशतकं भारतातच केली आहेत.

रवींद्र जडेजाने 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. बांगलादेशविरुद्ध रवींद्र जडेजाचं हे तिसरं अर्धशतक आहे. तिन्ही अर्धशतकं भारतातच केली आहेत.

3 / 5
जडेजा आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता. त्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती.

जडेजा आणि अश्विनने सातव्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची भागीदारी करताना 24 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध सातव्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता. त्यांनी 2000 मध्ये ढाका कसोटी सामन्यात 121 धावांची भागीदारी केली होती.

4 / 5
दुसरीकडे, रवींद्र जडेजा या कसोटीत त्रिशतक ठोकण्याची शक्यता आहे. हे त्रिशतक विकेटचं असणार आहे. 2012 कसोटीत पदार्पण केल्यानंतर 72 कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. आणखी 6 विकेट घेताच त्रिशतक पूर्ण होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

दुसरीकडे, रवींद्र जडेजा या कसोटीत त्रिशतक ठोकण्याची शक्यता आहे. हे त्रिशतक विकेटचं असणार आहे. 2012 कसोटीत पदार्पण केल्यानंतर 72 कसोटीत 294 विकेट घेतल्या आहेत. आणखी 6 विकेट घेताच त्रिशतक पूर्ण होईल. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक