AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : कानपूर कसोटीत आर अश्विनला विक्रम रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत फिरकीपटू आर अश्विनला तीन विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे.

| Updated on: Sep 24, 2024 | 3:16 PM
Share
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 113 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 6 गडी बाद करून विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 113 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 6 गडी बाद करून विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

1 / 6
टीम इंडियासाठी सर्वाधिक सामनावीर मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आर अश्विन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि अनिल कुंबळेच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.

टीम इंडियासाठी सर्वाधिक सामनावीर मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आर अश्विन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि अनिल कुंबळेच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.

2 / 6
टीम इंडियासाठी 73 कसोटी सामने खेळलेल्या रवींद्र जडेजाने 10 वेळा सामनावीर, विराट कोहलीने 114 सामन्यात 10 वेळा सामनावीर, तर अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 10 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.

टीम इंडियासाठी 73 कसोटी सामने खेळलेल्या रवींद्र जडेजाने 10 वेळा सामनावीर, विराट कोहलीने 114 सामन्यात 10 वेळा सामनावीर, तर अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 10 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.

3 / 6
आर अश्विनने 101 व्या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार मिळवण्याची ही त्याची दहावी वेळ होती. तसेच टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा सहावा खेळाडू ठरला आहे.

आर अश्विनने 101 व्या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार मिळवण्याची ही त्याची दहावी वेळ होती. तसेच टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा सहावा खेळाडू ठरला आहे.

4 / 6
कानपूर कसोटीत आणखी एक सामनावीराचा पुरस्कार मिळवला तर राहुल द्रविडसह चंद्रपॉल, बॉर्डर, शेन पोलॉक, केएस विल्यमसन, इम्रान खान यांची बरोबरी करेल. भारताकडून कसोटीत सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळाले आहेत. त्याच्या नावावर 14 पुरस्कार आहेत.

कानपूर कसोटीत आणखी एक सामनावीराचा पुरस्कार मिळवला तर राहुल द्रविडसह चंद्रपॉल, बॉर्डर, शेन पोलॉक, केएस विल्यमसन, इम्रान खान यांची बरोबरी करेल. भारताकडून कसोटीत सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळाले आहेत. त्याच्या नावावर 14 पुरस्कार आहेत.

5 / 6
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्काराचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर आहे. 166 कसोटी सामन्यांसह कॅलिसने 23 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. कसोटीमध्ये 20 पेक्षा जास्त वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्काराचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर आहे. 166 कसोटी सामन्यांसह कॅलिसने 23 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. कसोटीमध्ये 20 पेक्षा जास्त वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.