AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : कानपूर कसोटीत आर अश्विनला विक्रम रचण्याची संधी, काय ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत फिरकीपटू आर अश्विनला तीन विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे.

| Updated on: Sep 24, 2024 | 3:16 PM
Share
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 113 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 6 गडी बाद करून विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने चमकदार कामगिरी केली. पहिल्या डावात 113 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 6 गडी बाद करून विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

1 / 6
टीम इंडियासाठी सर्वाधिक सामनावीर मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आर अश्विन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि अनिल कुंबळेच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.

टीम इंडियासाठी सर्वाधिक सामनावीर मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आर अश्विन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि अनिल कुंबळेच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.

2 / 6
टीम इंडियासाठी 73 कसोटी सामने खेळलेल्या रवींद्र जडेजाने 10 वेळा सामनावीर, विराट कोहलीने 114 सामन्यात 10 वेळा सामनावीर, तर अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 10 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.

टीम इंडियासाठी 73 कसोटी सामने खेळलेल्या रवींद्र जडेजाने 10 वेळा सामनावीर, विराट कोहलीने 114 सामन्यात 10 वेळा सामनावीर, तर अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात 10 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.

3 / 6
आर अश्विनने 101 व्या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार मिळवण्याची ही त्याची दहावी वेळ होती. तसेच टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा सहावा खेळाडू ठरला आहे.

आर अश्विनने 101 व्या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार मिळवण्याची ही त्याची दहावी वेळ होती. तसेच टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा सहावा खेळाडू ठरला आहे.

4 / 6
कानपूर कसोटीत आणखी एक सामनावीराचा पुरस्कार मिळवला तर राहुल द्रविडसह चंद्रपॉल, बॉर्डर, शेन पोलॉक, केएस विल्यमसन, इम्रान खान यांची बरोबरी करेल. भारताकडून कसोटीत सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळाले आहेत. त्याच्या नावावर 14 पुरस्कार आहेत.

कानपूर कसोटीत आणखी एक सामनावीराचा पुरस्कार मिळवला तर राहुल द्रविडसह चंद्रपॉल, बॉर्डर, शेन पोलॉक, केएस विल्यमसन, इम्रान खान यांची बरोबरी करेल. भारताकडून कसोटीत सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला मिळाले आहेत. त्याच्या नावावर 14 पुरस्कार आहेत.

5 / 6
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्काराचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर आहे. 166 कसोटी सामन्यांसह कॅलिसने 23 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. कसोटीमध्ये 20 पेक्षा जास्त वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्काराचा विश्वविक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर आहे. 166 कसोटी सामन्यांसह कॅलिसने 23 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. कसोटीमध्ये 20 पेक्षा जास्त वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

6 / 6
Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट