AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : टी 20, वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा बांगलादेश दौरा, वाचा संपूर्ण वेळापत्रक

IND vs BAN : भारतीय महिला क्रिकेट संघ आता बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी 20 आणि वनडे मालिका खेळणार आहे.

| Updated on: Jun 16, 2023 | 5:28 PM
Share
तब्बल चार महिन्यांनंतर भारतीय महिला संघ क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ जुलैमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे.

तब्बल चार महिन्यांनंतर भारतीय महिला संघ क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ जुलैमध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौरा करणार आहे.

1 / 5
भारत शेवटचा टी-20 विश्वचषक या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. शिवाय, शेवटचा वनडे सप्टेंबर 2022 मध्ये खेळला गेला होता.

भारत शेवटचा टी-20 विश्वचषक या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला होता. शिवाय, शेवटचा वनडे सप्टेंबर 2022 मध्ये खेळला गेला होता.

2 / 5
सर्व सामने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील," असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला क्रिकेट विभागाचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नदेल यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले. या मैदानावर महिलांचा शेवटचा सामना 2012 मध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता.

सर्व सामने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील," असे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला क्रिकेट विभागाचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नदेल यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले. या मैदानावर महिलांचा शेवटचा सामना 2012 मध्ये बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता.

3 / 5
वेळापत्रकानुसार सर्व सामने सकाळी सुरू होतील. टीम इंडिया 6 जुलैला ढाक्याला रवाना होणार असून 9 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर 11 आणि 13 जुलै रोजी उर्वरित दोन टी-20 सामने होणार आहेत.

वेळापत्रकानुसार सर्व सामने सकाळी सुरू होतील. टीम इंडिया 6 जुलैला ढाक्याला रवाना होणार असून 9 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर 11 आणि 13 जुलै रोजी उर्वरित दोन टी-20 सामने होणार आहेत.

4 / 5
टी-20 मालिकेनंतर 16 जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार असून दुसरा सामना 19 जुलैला होणार आहे. भारताच्या बांगलादेश दौर्‍याची सांगता 22 जुलै रोजी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याने होईल.

टी-20 मालिकेनंतर 16 जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार असून दुसरा सामना 19 जुलैला होणार आहे. भारताच्या बांगलादेश दौर्‍याची सांगता 22 जुलै रोजी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याने होईल.

5 / 5
Follow Us
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या
11 गुन्हे दाखल, SITचा मोठा खुलासा; 4650 व्हिडिओ लिंक हटवल्या.
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने...
17 मार्च ते आजपर्यंत, अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने....
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?.
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य
खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंच्या चौकशीबाबत संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य.
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे......
काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार पण...त्या एका अटीमुळे.......
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी
मुंबई मेट्रोची नववी मार्गिका आजपासून प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीसांनी.
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर
काँग्रेसचा डाऊनफॉल? पार्थ पवारांचा उल्लेख आणि विरोधकांचे प्रत्युत्तर.
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा
तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ; सुरज चव्हाणांचा काँग्रेसला इशारा.
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?
ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम?.
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर
पार्थ पवार यांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं एका वाक्यात उत्तर.