AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टी 20 मधून असं केलं गेलं दूर, बीसीसीआयची सावध खेळी

टी 20 क्रिकेट स्पर्धा ही युवा खेळाडूंची असल्याची आजी माजी क्रिकेटपटूंची म्हणणं आहे. छोट्या फॉर्मेटमध्ये फिटनेस महत्त्वाचा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन बीसीसीआयने वरिष्ठ असलेल्या विराट आणि रोहित सावधपणे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

| Updated on: Jul 06, 2023 | 2:57 PM
Share
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. हे तिघं पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळणार आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार या युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. हे तिघं पहिल्यांदाच टीम इंडियाकडून खेळणार आहेत.

1 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली या ज्येष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पुन्हा एकदा विश्रांती देण्यात आली आहे.त्यामुळे या दोन दिग्गजांची टी 20 क्रिकेट कारकीर्द संपली अशीच चर्चा रंगली आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या ज्येष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पुन्हा एकदा विश्रांती देण्यात आली आहे.त्यामुळे या दोन दिग्गजांची टी 20 क्रिकेट कारकीर्द संपली अशीच चर्चा रंगली आहे.

2 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने सलग चौथ्या टी 20 मालिकेतून वगळलं आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने सलग चौथ्या टी 20 मालिकेतून वगळलं आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

3 / 7
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहेत. दोघेही तेथे कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. पण 3 ऑगस्टपासून होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी रोहित आणि विराट या दोघांची निवड झालेली नाही.

रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहेत. दोघेही तेथे कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. पण 3 ऑगस्टपासून होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी रोहित आणि विराट या दोघांची निवड झालेली नाही.

4 / 7
टी 20 क्रिकेट संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या हाती देऊन रोहित आणि विराटला या मॉडेलपासून दूर ढकलले जात असल्याची चर्चा आहे. 2024 चा टी 20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून रोहित-विराटबाबत असा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

टी 20 क्रिकेट संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या हाती देऊन रोहित आणि विराटला या मॉडेलपासून दूर ढकलले जात असल्याची चर्चा आहे. 2024 चा टी 20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून रोहित-विराटबाबत असा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

5 / 7
रोहित आणि विराट यांची टी-20 साठी निवड न होण्याची ही चौथी वेळ आहे. 2022 च्या T20 विश्वचषकानंतर या दोघांना सलग चौथ्या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित-विराट यांना गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यात टी-20 संघातून वगळण्यात आले होते.

रोहित आणि विराट यांची टी-20 साठी निवड न होण्याची ही चौथी वेळ आहे. 2022 च्या T20 विश्वचषकानंतर या दोघांना सलग चौथ्या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी रोहित-विराट यांना गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यात टी-20 संघातून वगळण्यात आले होते.

6 / 7
त्यानंतर श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ भारतात आला होता, तेव्हाही दोघांना वगळलं होतं. आता विंडीज मालिकेतून बाहेर केल्याने दोघांची टी-20 कारकीर्द संपल्याचा सांगितलं जात आहे.

त्यानंतर श्रीलंका आणि न्यूझीलंडचा संघ भारतात आला होता, तेव्हाही दोघांना वगळलं होतं. आता विंडीज मालिकेतून बाहेर केल्याने दोघांची टी-20 कारकीर्द संपल्याचा सांगितलं जात आहे.

7 / 7
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.