AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्ध पहिला टी20 सामना जिंकताच टीम इंडिया रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाचा पहिलाचा दौरा आहे. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया ही मालिका खेळणार आहे. आता शुबमन गिलला पहिला सामना जिंकून विक्रम रचण्याची संधी आहे.

| Updated on: Jul 05, 2024 | 9:55 PM
Share
टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. भविष्यातील टीमची बांधणी करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 2026 वर्ल्डकपसाठी आतापासून मोर्चेबांधणी केली जात आहे. दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्याासठी शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवलं असून पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम रचण्याची संधी आहे.

टीम इंडिया आता पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. भविष्यातील टीमची बांधणी करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 2026 वर्ल्डकपसाठी आतापासून मोर्चेबांधणी केली जात आहे. दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्याासठी शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवलं असून पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम रचण्याची संधी आहे.

1 / 6
शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिला सामना जिंकला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद होईल. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होईल.

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिला सामना जिंकला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद होईल. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होईल.

2 / 6
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम बर्म्युडाच्या नावावर आहे. बरमुडाने 2021 ते 2023 या कालावधीत सलग 13 सामने जिंकले होते. तर मलेशियाने 2022 मध्ये सलग 13 सामने जिंकले होते. पण हे दोन्ही देश  कसोटी सामने खेळलेले नाहीत.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम बर्म्युडाच्या नावावर आहे. बरमुडाने 2021 ते 2023 या कालावधीत सलग 13 सामने जिंकले होते. तर मलेशियाने 2022 मध्ये सलग 13 सामने जिंकले होते. पण हे दोन्ही देश कसोटी सामने खेळलेले नाहीत.

3 / 6
अफगाणिस्तानने 2018 ते 2021 पर्यंत सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. 2020 ते 2021 पर्यंत रोमानियाने सलग 12 टी20 सामने जिंकले.

अफगाणिस्तानने 2018 ते 2021 पर्यंत सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. 2020 ते 2021 पर्यंत रोमानियाने सलग 12 टी20 सामने जिंकले.

4 / 6
 टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावेला नाही. टी20 वर्ल्डकपमध्ये सलग 8 सामने जिंकले. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांनी मालिका जिंकली होती.

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावेला नाही. टी20 वर्ल्डकपमध्ये सलग 8 सामने जिंकले. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांनी मालिका जिंकली होती.

5 / 6
2021 ते 2022 पर्यंत टीम इंडियाने सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यावेळीही टीम इंडियाने सलग 12 सामने जिंकले आहेत. आता भारताने आणखी एक सामना जिंकला तर तो टी20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा देश ठरेल. जर दोन सामने जिंकला तर बर्म्युडा आणि मलेशियालाही मागे टाकेल. भारताला 6 जूनला झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. दुसरा सामना 7 जून रोजी होणार आहे.

2021 ते 2022 पर्यंत टीम इंडियाने सलग 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यावेळीही टीम इंडियाने सलग 12 सामने जिंकले आहेत. आता भारताने आणखी एक सामना जिंकला तर तो टी20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा देश ठरेल. जर दोन सामने जिंकला तर बर्म्युडा आणि मलेशियालाही मागे टाकेल. भारताला 6 जूनला झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. दुसरा सामना 7 जून रोजी होणार आहे.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.