AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत की पाकिस्तान! आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या आकडेवारी

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. तसेच जेतेपद मिळवण्यासाठी या स्पर्धेत तिसऱ्यांदा पाकिस्तानशी सामना करणार आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंत टीम इंडियाची कामगिरी कशी आहे? पाकिस्तान डोकेदुखी ठरू शकतो का? जाणून घ्या

| Updated on: Sep 26, 2025 | 11:20 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात 28 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत तिसऱ्यांदा सामना होणार आहे.  (फोटो- ACC)

आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात 28 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत तिसऱ्यांदा सामना होणार आहे. (फोटो- ACC)

1 / 5
भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण आतापर्यंत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घ्या. (फोटो- ACC)

भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण आतापर्यंत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घ्या. (फोटो- ACC)

2 / 5
भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. संघाने आठ वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023) वनडे स्वरूपात सात वेळा आणि टी20  स्वरूपात एकदा विजेतेपद जिंकले आहे.  (फोटो- ACC)

भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. संघाने आठ वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023) वनडे स्वरूपात सात वेळा आणि टी20 स्वरूपात एकदा विजेतेपद जिंकले आहे. (फोटो- ACC)

3 / 5
पाकिस्तानने आशिया कपच्या इतिहासात फक्त दोनदाच ट्रॉफी जिंकली आहे. 2000 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 39 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर मिसबाह-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2012 चा आशिया कप जिंकला.  (फोटो- ACC)

पाकिस्तानने आशिया कपच्या इतिहासात फक्त दोनदाच ट्रॉफी जिंकली आहे. 2000 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 39 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर मिसबाह-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2012 चा आशिया कप जिंकला. (फोटो- ACC)

4 / 5
आशिया कपची पहिलं पर्व 1984 मध्ये खेळवण्यात आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 16 पर्व पार पडली. आता 17 वं पर्व सुरु आहे. पण आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. (फोटो- ACC)

आशिया कपची पहिलं पर्व 1984 मध्ये खेळवण्यात आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 16 पर्व पार पडली. आता 17 वं पर्व सुरु आहे. पण आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. (फोटो- ACC)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...