AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत की पाकिस्तान! आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या आकडेवारी

आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं आहे. तसेच जेतेपद मिळवण्यासाठी या स्पर्धेत तिसऱ्यांदा पाकिस्तानशी सामना करणार आहे. या स्पर्धेच्या आतापर्यंत टीम इंडियाची कामगिरी कशी आहे? पाकिस्तान डोकेदुखी ठरू शकतो का? जाणून घ्या

| Updated on: Sep 26, 2025 | 11:20 PM
Share
आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात 28 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत तिसऱ्यांदा सामना होणार आहे.  (फोटो- ACC)

आशिया कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात 28 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात या स्पर्धेत तिसऱ्यांदा सामना होणार आहे. (फोटो- ACC)

1 / 5
भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण आतापर्यंत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घ्या. (फोटो- ACC)

भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा पराभूत केलं आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण आतापर्यंत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घ्या. (फोटो- ACC)

2 / 5
भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. संघाने आठ वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023) वनडे स्वरूपात सात वेळा आणि टी20  स्वरूपात एकदा विजेतेपद जिंकले आहे.  (फोटो- ACC)

भारतीय क्रिकेट संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. संघाने आठ वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023) वनडे स्वरूपात सात वेळा आणि टी20 स्वरूपात एकदा विजेतेपद जिंकले आहे. (फोटो- ACC)

3 / 5
पाकिस्तानने आशिया कपच्या इतिहासात फक्त दोनदाच ट्रॉफी जिंकली आहे. 2000 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 39 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर मिसबाह-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2012 चा आशिया कप जिंकला.  (फोटो- ACC)

पाकिस्तानने आशिया कपच्या इतिहासात फक्त दोनदाच ट्रॉफी जिंकली आहे. 2000 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 39 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. त्यानंतर मिसबाह-उल-हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 2012 चा आशिया कप जिंकला. (फोटो- ACC)

4 / 5
आशिया कपची पहिलं पर्व 1984 मध्ये खेळवण्यात आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 16 पर्व पार पडली. आता 17 वं पर्व सुरु आहे. पण आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. (फोटो- ACC)

आशिया कपची पहिलं पर्व 1984 मध्ये खेळवण्यात आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 16 पर्व पार पडली. आता 17 वं पर्व सुरु आहे. पण आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. (फोटो- ACC)

5 / 5
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.