AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षानंतर असं घडलं, रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाची बरीच गणितं बदलली आहे. या मालिकेतील टीम इंडियाला गमवण्यापेक्षा बरंच काही मिळालं आहे. नवोदित खेळाडूंचं पदार्पण असो की आणखी काही विक्रम...सर्वकाही भारतीय संघाच्या पथ्यावर पडलं आहे. आता 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार आहे.

| Updated on: Mar 09, 2024 | 3:31 PM
Share
भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

1 / 6
या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

2 / 6
दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

3 / 6
पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

5 / 6
भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

6 / 6
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार