AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षानंतर असं घडलं, रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाची बरीच गणितं बदलली आहे. या मालिकेतील टीम इंडियाला गमवण्यापेक्षा बरंच काही मिळालं आहे. नवोदित खेळाडूंचं पदार्पण असो की आणखी काही विक्रम...सर्वकाही भारतीय संघाच्या पथ्यावर पडलं आहे. आता 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार आहे.

| Updated on: Mar 09, 2024 | 3:31 PM
Share
भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

1 / 6
या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

2 / 6
दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

3 / 6
पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

5 / 6
भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

6 / 6
Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...