AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षानंतर असं घडलं, रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाची बरीच गणितं बदलली आहे. या मालिकेतील टीम इंडियाला गमवण्यापेक्षा बरंच काही मिळालं आहे. नवोदित खेळाडूंचं पदार्पण असो की आणखी काही विक्रम...सर्वकाही भारतीय संघाच्या पथ्यावर पडलं आहे. आता 112 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार आहे.

| Updated on: Mar 09, 2024 | 3:31 PM
Share
भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 1 डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 4-1 ने जिंकला. मालिकेतील या निकालामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबर फायदा आहे. गुणतालिकेत अव्वल स्थान राखण्यात यश आलं आहे.

1 / 6
या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने 28 धावांनी गमावला होता. त्यामुळे टीम इंडियावर कमबॅकचं मोठं आव्हान होतं. पण टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं आणि पुढील चारही सामने जिंकले.

2 / 6
दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

दुसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाने कमबॅक केलं. विशाखापट्टणम येथील दुसरा सामना 106 धावांनी, तिसरा कसोटी सामना 434 धावांननी, चौथा कसोटी सामना 5 विकेट्सने आणि पाचवा कसोटी सामना एक डाव 64 धावांनी जिंकला.

3 / 6
पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

पहिला सामना गमवल्यानंतर उर्वरित चार सामने जिंकणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. यापू्र्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने केली आहे. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाला असं यश मिळालं आहे.

4 / 6
ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलिायने 1897/97 आणि 1901/1902 या कालावधीत पहिला सामना गमवून उर्वरित चार सामने जिंकले होते. तर इंग्लंडने अशी कामगिरी एकादाच केली आहे. 1911/12 मध्ये कसोटी मालिका 4-1 ने जिंकली होती. आता 112 वर्षानंतर टीम इंडियाने अशी कामगिरी केली आहे.

5 / 6
भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

भारताने पहिला कसोटी सामना गमवल्यानंतर चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 जिंकली. 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. आता 2024 मध्ये इंग्लंड विरुद्धची मालिका 4-1 जिंकली.

6 / 6
Follow Us
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.