AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

38 वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम, काय ते जाणून घ्या

भारतीय संघ वनडे मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने गमवावी लागली. तसेच उर्वरित वर्षात भारतीय संघ एकही वनडे मालिका खेळणार नाही. त्यामुळे फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Aug 13, 2024 | 10:16 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौरा केला. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पण 2-0 ने पराभवाचं तोंड पाहून परतावं लागलं.  या वर्षातील ही भारताची शेवटची वनडे मालिका होती.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौरा केला. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पण 2-0 ने पराभवाचं तोंड पाहून परतावं लागलं. या वर्षातील ही भारताची शेवटची वनडे मालिका होती.

1 / 5
शेवटच्या वनडे मालिकेसोबत 2024 या वर्षात भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. 38 वर्षे जुना नकोसा विक्रम पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे. हा नकोसा विक्रम म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला या वर्षात वनडेत शतक झळकावता आले नाही.

शेवटच्या वनडे मालिकेसोबत 2024 या वर्षात भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. 38 वर्षे जुना नकोसा विक्रम पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे. हा नकोसा विक्रम म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला या वर्षात वनडेत शतक झळकावता आले नाही.

2 / 5
कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 38 वर्षांपूर्वी असा विक्रम झाला होता. 1985 मध्ये टीम इंडियासोबत घडली होती. वर्षभरात वनडे सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते.

कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 38 वर्षांपूर्वी असा विक्रम झाला होता. 1985 मध्ये टीम इंडियासोबत घडली होती. वर्षभरात वनडे सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते.

3 / 5
एकाही फलंदाजाने शतक न झळकावण्याची 38 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 1985 मध्ये भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सर्वाधिक 93 धावा केल्या होत्या.

एकाही फलंदाजाने शतक न झळकावण्याची 38 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 1985 मध्ये भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सर्वाधिक 93 धावा केल्या होत्या.

4 / 5
38 वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम, काय ते जाणून घ्या

5 / 5
Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.