AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

38 वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम, काय ते जाणून घ्या

भारतीय संघ वनडे मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 2-0 ने गमवावी लागली. तसेच उर्वरित वर्षात भारतीय संघ एकही वनडे मालिका खेळणार नाही. त्यामुळे फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Aug 13, 2024 | 10:16 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौरा केला. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पण 2-0 ने पराभवाचं तोंड पाहून परतावं लागलं.  या वर्षातील ही भारताची शेवटची वनडे मालिका होती.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौरा केला. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पण 2-0 ने पराभवाचं तोंड पाहून परतावं लागलं. या वर्षातील ही भारताची शेवटची वनडे मालिका होती.

1 / 5
शेवटच्या वनडे मालिकेसोबत 2024 या वर्षात भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. 38 वर्षे जुना नकोसा विक्रम पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे. हा नकोसा विक्रम म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला या वर्षात वनडेत शतक झळकावता आले नाही.

शेवटच्या वनडे मालिकेसोबत 2024 या वर्षात भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. 38 वर्षे जुना नकोसा विक्रम पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे. हा नकोसा विक्रम म्हणजे एकाही भारतीय फलंदाजाला या वर्षात वनडेत शतक झळकावता आले नाही.

2 / 5
कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 38 वर्षांपूर्वी असा विक्रम झाला होता. 1985 मध्ये टीम इंडियासोबत घडली होती. वर्षभरात वनडे सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते.

कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 38 वर्षांपूर्वी असा विक्रम झाला होता. 1985 मध्ये टीम इंडियासोबत घडली होती. वर्षभरात वनडे सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते.

3 / 5
एकाही फलंदाजाने शतक न झळकावण्याची 38 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 1985 मध्ये भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सर्वाधिक 93 धावा केल्या होत्या.

एकाही फलंदाजाने शतक न झळकावण्याची 38 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 1985 मध्ये भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सर्वाधिक 93 धावा केल्या होत्या.

4 / 5
38 वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम, काय ते जाणून घ्या

5 / 5
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत