AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : मायदेशात कसोटी क्रिकेटमधील अपयशी भारतीय कर्णधार, रोहित कितव्या स्थानी?

Indian Test Cricket Captains : टीम इंडियाला मायदेशात न्यूझीलंडकडून 3-0 अशा पद्धतीने व्हाईटवॉश स्वीकारावा लागेल, असं विचार कोणत्याही चाहत्याने केला नव्हता. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवला.

| Updated on: Nov 04, 2024 | 11:13 PM
Share
न्यूझीलंडने टीम इंडियाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश करत इतिहास रचला. न्यूझीलंड भारताला मायदेशात व्हाईटवॉश करणारी पहिली टीम ठरली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ही मालिका 3-0 ने गमावली. त्यामुळे रोहितचा कर्णधार म्हणून नको त्या यादीत समावेश झाला आहे.

न्यूझीलंडने टीम इंडियाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश करत इतिहास रचला. न्यूझीलंड भारताला मायदेशात व्हाईटवॉश करणारी पहिली टीम ठरली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ही मालिका 3-0 ने गमावली. त्यामुळे रोहितचा कर्णधार म्हणून नको त्या यादीत समावेश झाला आहे.

1 / 6
न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात रोहितसेनेचा धुव्वा उडवला. त्यासह कॅप्टन म्हणून रोहित शर्माचा मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत समावेश झाला आहे.

न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात रोहितसेनेचा धुव्वा उडवला. त्यासह कॅप्टन म्हणून रोहित शर्माचा मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत समावेश झाला आहे.

2 / 6
रोहित मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा दुसरा कर्णधार ठरला आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 16 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 5 सामने गमावले आहेत.

रोहित मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 16 कसोटी सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 5 सामने गमावले आहेत.

3 / 6
मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक सामने गमावले आहेत. पतौडींनी भारताचं मायदेशात 27 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी 9 वेळा भारताचा पराभव झाला.

मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक सामने गमावले आहेत. पतौडींनी भारताचं मायदेशात 27 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी 9 वेळा भारताचा पराभव झाला.

4 / 6
कपिल देव या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. देव यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले. तर 4 सामन्यात पराभूत व्हावं लागंल.

कपिल देव या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. देव यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले. तर 4 सामन्यात पराभूत व्हावं लागंल.

5 / 6
मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.

मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या नेतृत्वात भारताने मायदेशात 20 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.