AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुमराह, कोहली नाही…! रोहित शर्माने T20 विश्वचषक विजयाचं श्रेय या तिघांना दिलं, म्हणाला..

टी20 वर्ल्डकप जिंकून दोन महिने उलटले आहेत. या विजयाचा आनंदोत्सव अजूनही सुरुच आहे. टी20 वर्ल्डकप जिंकून भारताने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकला. या विजयाचं श्रेय रोहित शर्माने मैदानाबाहेरील तिघांना दिलं.

| Updated on: Aug 22, 2024 | 9:05 PM
Share
भारताने जून महिन्यात पार पडलेल्या आयसीसी चषकावर नाव कोरलं. भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यापूर्वी 2007 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. 17 वर्षांनी भारताने जेतेपद मिळवलं.

भारताने जून महिन्यात पार पडलेल्या आयसीसी चषकावर नाव कोरलं. भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यापूर्वी 2007 मध्ये टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला होता. 17 वर्षांनी भारताने जेतेपद मिळवलं.

1 / 5
भारताने आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षांनी दूर केला. यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आयसीसी चषक जिंकण्याचा योग जुळून आला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांचा विजयात मोलाचा वाटा राहिला.

भारताने आयसीसी चषकांचा दुष्काळ 11 वर्षांनी दूर केला. यापूर्वी 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आयसीसी चषक जिंकण्याचा योग जुळून आला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांचा विजयात मोलाचा वाटा राहिला.

2 / 5
टी20 वर्ल्डकप विजयाचं संपूर्ण श्रेय टीम इंडियाला द्यायलं हवं. पण कर्णधार रोहित शर्माने या विजयाचं श्रेय मैदानाबाहेरील तिघांना दिलं आहे. रोहित शर्माने मुंबईत पार पडलेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यात हे विधान केलं.

टी20 वर्ल्डकप विजयाचं संपूर्ण श्रेय टीम इंडियाला द्यायलं हवं. पण कर्णधार रोहित शर्माने या विजयाचं श्रेय मैदानाबाहेरील तिघांना दिलं आहे. रोहित शर्माने मुंबईत पार पडलेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यात हे विधान केलं.

3 / 5
माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात मदत केली आहे. परिणामी भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात मदत केली आहे. परिणामी भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला, असं कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

4 / 5
"या संघात बदल करणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी खेळाडूंना पटवून दिले की, आकडेवारी आणि निकालाची जास्त काळजी करू नका. खेळाडू फारसा विचार न करता मैदानावर जाऊन मोकळेपणाने खेळू शकतील, असे वातावरण आम्हाला निर्माण करायचे होते. हा प्रयत्न अखेर फळाला आला.", असं रोहित शर्माने सांगितलं.

"या संघात बदल करणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी खेळाडूंना पटवून दिले की, आकडेवारी आणि निकालाची जास्त काळजी करू नका. खेळाडू फारसा विचार न करता मैदानावर जाऊन मोकळेपणाने खेळू शकतील, असे वातावरण आम्हाला निर्माण करायचे होते. हा प्रयत्न अखेर फळाला आला.", असं रोहित शर्माने सांगितलं.

5 / 5
Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?