दोन कसोटी सामन्यातच शुबमन गिलचं नशिब चमकलं, आयसीसीकडून मिळाली गूड न्यूज
शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने दोन कसोटी सामने खेळले. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात द्विशतक आणि दीड शतकी खेळी करत 430 धावा केल्या होत्या. त्याचा त्याला कसोटीत जबरदस्त फायदा झाला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
'धुरंधर'मध्ये क्रूर मेजर इक्बाल साकारलेला अर्जुन रामपाल किती श्रीमंत?
शुबमनला वर्ल्ड कप टीममधून डच्चू, आता वैभव सूर्यवंशीने पछाडलं
US मध्ये ही 8 नावे मुलांना ठेवता येत नाहीत
या कारणांनी देखील होते डोकेदुखी, पाहा कोणती कारणे
स्वप्नात भांडणे होताना दिसत असतील तर त्याचा अर्थ काय?
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
