AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेची धडक, दुसरा संघ भारत की ऑस्ट्रेलिया?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेने धडक मारली आहे. पाकिस्तानला पराभूत करत दक्षिण अफ्रिकेने आपलं तिकीट पक्कं केलं आहे. त्यामुळे दुसऱ्या संघासाठी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस आहे. मेलबर्न आणि सिडनी कसोटी सामन्यात या अंतिम फेरीबाबत काय ते ठरणार आहे.

| Updated on: Dec 30, 2024 | 9:36 AM
Share
मेलबर्न कसोटी सामना जवळपास भारताच्या हातातून निसटला आहे. ऑस्ट्रेलिायने विजयासाठी 340 धावांचं आव्हान दिलं आहे. पण हे आव्हान गाठताना दिग्गज खेळाडू गारद झाले आहेत. त्यामुळे सामना ड्रॉ करण्यासाठी केविळवाणा प्रयत्न सुरु आहे.

मेलबर्न कसोटी सामना जवळपास भारताच्या हातातून निसटला आहे. ऑस्ट्रेलिायने विजयासाठी 340 धावांचं आव्हान दिलं आहे. पण हे आव्हान गाठताना दिग्गज खेळाडू गारद झाले आहेत. त्यामुळे सामना ड्रॉ करण्यासाठी केविळवाणा प्रयत्न सुरु आहे.

1 / 6
चौथा कसोटी सामना भारताने गमावला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा मार्ग खडतर होईल. कारण भारताने हा सामना गमवल्यास विजयी टक्केवारी 52.57 टक्क्यांवर घसरेल. तर ऑस्ट्रेलियाचे 61.45 टक्के गुण होतील.

चौथा कसोटी सामना भारताने गमावला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा मार्ग खडतर होईल. कारण भारताने हा सामना गमवल्यास विजयी टक्केवारी 52.57 टक्क्यांवर घसरेल. तर ऑस्ट्रेलियाचे 61.45 टक्के गुण होतील.

2 / 6
टीम इंडियाने चौथा सामना गमवला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीच्या आशा जिवंत राहतील. पण सिडनी कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंतिम फेरीचं भवितव्य श्रीलंकेच्या हाती असेल.

टीम इंडियाने चौथा सामना गमवला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीच्या आशा जिवंत राहतील. पण सिडनी कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंतिम फेरीचं भवितव्य श्रीलंकेच्या हाती असेल.

3 / 6
टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सामने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने संपतील. मात्र ऑस्ट्रेलियन संघाला श्रीलंकेविरुद्ध आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया मेलबर्न टेस्ट हरली तर श्रीलंका टीमचा निकाल निर्णायक असेल.

टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सामने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने संपतील. मात्र ऑस्ट्रेलियन संघाला श्रीलंकेविरुद्ध आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया मेलबर्न टेस्ट हरली तर श्रीलंका टीमचा निकाल निर्णायक असेल.

4 / 6
मेलबर्नमध्ये हरल्यास आणि सिडनी कसोटी जिंकल्यास भारताला 55.26% गुण मिळतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे गुण 57.84% असतील. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध मालिका 0-1 ने गमावली तर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 53.50 टक्क्यांपर्यंत घसरेल. याद्वारे 55.26 टक्के गुणांसह टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करू शकते.

मेलबर्नमध्ये हरल्यास आणि सिडनी कसोटी जिंकल्यास भारताला 55.26% गुण मिळतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे गुण 57.84% असतील. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध मालिका 0-1 ने गमावली तर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 53.50 टक्क्यांपर्यंत घसरेल. याद्वारे 55.26 टक्के गुणांसह टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करू शकते.

5 / 6
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलिया 57.01 विजयी टक्क्यांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यास ऑस्ट्रेलिया संघ 57 ट्क्के गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलिया 57.01 विजयी टक्क्यांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकल्यास ऑस्ट्रेलिया संघ 57 ट्क्के गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करेल.

6 / 6
Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.