T20 World Cup : टीम इंडियाने आयर्लंडला पराभूत करत रचला इतिहास, पाकिस्तानला टाकलं मागे
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने विजयाने आपली सुरुवात केली आहे. आयर्लंडला 8 गडी राखून पराभूत केलं आणि एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहच्या नावावरही विक्रम नोंदवला गेला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
