T20 World Cup : टीम इंडियाने आयर्लंडला पराभूत करत रचला इतिहास, पाकिस्तानला टाकलं मागे
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने विजयाने आपली सुरुवात केली आहे. आयर्लंडला 8 गडी राखून पराभूत केलं आणि एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहच्या नावावरही विक्रम नोंदवला गेला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
