AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी, कशी ते जाणून घ्या

Asia cup 2023 : आशिया कप स्पर्धेला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 3-0 ने धुवा उडवत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये आशिया कप स्पर्धेत चुरस पाहायला मिळणार आहे.

| Updated on: Aug 28, 2023 | 9:22 PM
Share
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यातून टीम इंडिया आशिया कप स्पर्धेला सुरुवात करणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत नंबर 1 पोझिशनसाठीही चुरस असणार आहे.

आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यातून टीम इंडिया आशिया कप स्पर्धेला सुरुवात करणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत नंबर 1 पोझिशनसाठीही चुरस असणार आहे.

1 / 6
वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तान 23 सामन्यात 2725 पॉईँट आणि 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 23 सामन्यात 2714 पॉईंट आणि 118 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर टीम इंडिया 36 सामन्यात 4081 पॉईंट आणि 113 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.

वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तान 23 सामन्यात 2725 पॉईँट आणि 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 23 सामन्यात 2714 पॉईंट आणि 118 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर टीम इंडिया 36 सामन्यात 4081 पॉईंट आणि 113 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.

2 / 6
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 गुणांचा फरक आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली तर नंबर वन गाठण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडियाला चांगला जोर लावून जेतेपदावर नाव कोरणं गरजेचं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 गुणांचा फरक आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली तर नंबर वन गाठण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडियाला चांगला जोर लावून जेतेपदावर नाव कोरणं गरजेचं आहे.

3 / 6
भारताने पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकले तर क्रमवारीत महत्त्वपूर्ण फरक दिसून येईल.भारताने आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली तर अव्वल स्थान निश्चित असणार आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकले तर क्रमवारीत महत्त्वपूर्ण फरक दिसून येईल.भारताने आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली तर अव्वल स्थान निश्चित असणार आहे.

4 / 6
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली तर टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर स्थानी असेल. कारण टीम इंडिया टी20 आणि टेस्टमध्ये नंबर 1 आहे.

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली तर टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर स्थानी असेल. कारण टीम इंडिया टी20 आणि टेस्टमध्ये नंबर 1 आहे.

5 / 6
टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये 59 सामन्यात 15,589 पॉईंटसह 264 गुणांसह पहिल्या स्थानी आहे.  कसोटी क्रिकेटमध्येही 29 सामन्यात 3434 पॉईंटसह 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये 59 सामन्यात 15,589 पॉईंटसह 264 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्येही 29 सामन्यात 3434 पॉईंटसह 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल