AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला नंबर 1 होण्याची संधी, कशी ते जाणून घ्या

Asia cup 2023 : आशिया कप स्पर्धेला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 3-0 ने धुवा उडवत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये आशिया कप स्पर्धेत चुरस पाहायला मिळणार आहे.

| Updated on: Aug 28, 2023 | 9:22 PM
Share
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यातून टीम इंडिया आशिया कप स्पर्धेला सुरुवात करणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत नंबर 1 पोझिशनसाठीही चुरस असणार आहे.

आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. या सामन्यातून टीम इंडिया आशिया कप स्पर्धेला सुरुवात करणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत नंबर 1 पोझिशनसाठीही चुरस असणार आहे.

1 / 6
वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तान 23 सामन्यात 2725 पॉईँट आणि 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 23 सामन्यात 2714 पॉईंट आणि 118 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर टीम इंडिया 36 सामन्यात 4081 पॉईंट आणि 113 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.

वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तान 23 सामन्यात 2725 पॉईँट आणि 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 23 सामन्यात 2714 पॉईंट आणि 118 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर टीम इंडिया 36 सामन्यात 4081 पॉईंट आणि 113 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.

2 / 6
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 गुणांचा फरक आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली तर नंबर वन गाठण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडियाला चांगला जोर लावून जेतेपदावर नाव कोरणं गरजेचं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 गुणांचा फरक आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली तर नंबर वन गाठण्याची संधी आहे. यासाठी टीम इंडियाला चांगला जोर लावून जेतेपदावर नाव कोरणं गरजेचं आहे.

3 / 6
भारताने पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकले तर क्रमवारीत महत्त्वपूर्ण फरक दिसून येईल.भारताने आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली तर अव्वल स्थान निश्चित असणार आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्धचे सर्व सामने जिंकले तर क्रमवारीत महत्त्वपूर्ण फरक दिसून येईल.भारताने आशिया चषक स्पर्धा भारताने जिंकली तर अव्वल स्थान निश्चित असणार आहे.

4 / 6
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली तर टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर स्थानी असेल. कारण टीम इंडिया टी20 आणि टेस्टमध्ये नंबर 1 आहे.

आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली तर टीम इंडिया तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर स्थानी असेल. कारण टीम इंडिया टी20 आणि टेस्टमध्ये नंबर 1 आहे.

5 / 6
टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये 59 सामन्यात 15,589 पॉईंटसह 264 गुणांसह पहिल्या स्थानी आहे.  कसोटी क्रिकेटमध्येही 29 सामन्यात 3434 पॉईंटसह 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये 59 सामन्यात 15,589 पॉईंटसह 264 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. कसोटी क्रिकेटमध्येही 29 सामन्यात 3434 पॉईंटसह 118 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

6 / 6
Follow Us
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.