AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचे हे खेळाडू रचणार विक्रम, कोणते ते वाचा

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यातील पहिला टी 20 सामना खेळताच टीम इंडिया आणखी एक मैलाचा दगड पार करणार आहे. टीम इंडिया 200 सामने खेळणारा संघ ठरणार आहे. तसेच काही खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. कोणते ते जाणून घ्या

| Updated on: Aug 03, 2023 | 4:43 PM
Share
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी20 सामना खेळताच टीम इंडियाच्या नावावर 200 वा आंतरराष्ट्रीय होणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी20 सामना खेळताच टीम इंडियाच्या नावावर 200 वा आंतरराष्ट्रीय होणार आहे.

1 / 8
टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या याने या मालिकेत  दोन गडी बाद करताच 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणार आहे. तसेच चार हजारांहून अधिक टी-20 धावा आणि 150 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या याने या मालिकेत दोन गडी बाद करताच 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणार आहे. तसेच चार हजारांहून अधिक टी-20 धावा आणि 150 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

2 / 8
संजू सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 21 धावांची गरज आहे. यासह हा टप्पा गाठणारा संजू हा 12 वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

संजू सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 21 धावांची गरज आहे. यासह हा टप्पा गाठणारा संजू हा 12 वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

3 / 8
सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 325 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात त्याने आक्रमक खेळी केल्यास हा विक्रम रचणार आहे.

सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 325 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात त्याने आक्रमक खेळी केल्यास हा विक्रम रचणार आहे.

4 / 8
युजुवेंद्र चहलला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा विक्रम गाठण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. असं झाल्यास ही कामगिरी करणारा चहल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

युजुवेंद्र चहलला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा विक्रम गाठण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. असं झाल्यास ही कामगिरी करणारा चहल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

5 / 8
अर्शदीप सिंगला टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि झुलन गोस्वामी यांच्यानंतर ही कामगिरी करणारा पाचवा वेगवान गोलंदाज ठरेल.

अर्शदीप सिंगला टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि झुलन गोस्वामी यांच्यानंतर ही कामगिरी करणारा पाचवा वेगवान गोलंदाज ठरेल.

6 / 8
कुलदीप यादवला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 4 विकेट्सची गरज आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा खेळाडू ठरण्याची कुलदीपकडे संधी आहे.

कुलदीप यादवला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 4 विकेट्सची गरज आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा खेळाडू ठरण्याची कुलदीपकडे संधी आहे.

7 / 8
अक्षर पटेलला टी20 क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 80 धावांची गरज आहे. टी20 क्रिकेटमध्ये 2,500 धावा आणि 150 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा रवींद्र जडेजानंतरचा दुसरा अष्टपैलू ठरेल.

अक्षर पटेलला टी20 क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 80 धावांची गरज आहे. टी20 क्रिकेटमध्ये 2,500 धावा आणि 150 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा रवींद्र जडेजानंतरचा दुसरा अष्टपैलू ठरेल.

8 / 8
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.