AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचे हे खेळाडू रचणार विक्रम, कोणते ते वाचा

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यातील पहिला टी 20 सामना खेळताच टीम इंडिया आणखी एक मैलाचा दगड पार करणार आहे. टीम इंडिया 200 सामने खेळणारा संघ ठरणार आहे. तसेच काही खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. कोणते ते जाणून घ्या

| Updated on: Aug 03, 2023 | 4:43 PM
Share
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी20 सामना खेळताच टीम इंडियाच्या नावावर 200 वा आंतरराष्ट्रीय होणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी20 सामना खेळताच टीम इंडियाच्या नावावर 200 वा आंतरराष्ट्रीय होणार आहे.

1 / 8
टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या याने या मालिकेत  दोन गडी बाद करताच 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणार आहे. तसेच चार हजारांहून अधिक टी-20 धावा आणि 150 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या याने या मालिकेत दोन गडी बाद करताच 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणार आहे. तसेच चार हजारांहून अधिक टी-20 धावा आणि 150 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

2 / 8
संजू सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 21 धावांची गरज आहे. यासह हा टप्पा गाठणारा संजू हा 12 वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

संजू सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 21 धावांची गरज आहे. यासह हा टप्पा गाठणारा संजू हा 12 वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

3 / 8
सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 325 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात त्याने आक्रमक खेळी केल्यास हा विक्रम रचणार आहे.

सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 325 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात त्याने आक्रमक खेळी केल्यास हा विक्रम रचणार आहे.

4 / 8
युजुवेंद्र चहलला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा विक्रम गाठण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. असं झाल्यास ही कामगिरी करणारा चहल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

युजुवेंद्र चहलला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा विक्रम गाठण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. असं झाल्यास ही कामगिरी करणारा चहल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

5 / 8
अर्शदीप सिंगला टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि झुलन गोस्वामी यांच्यानंतर ही कामगिरी करणारा पाचवा वेगवान गोलंदाज ठरेल.

अर्शदीप सिंगला टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि झुलन गोस्वामी यांच्यानंतर ही कामगिरी करणारा पाचवा वेगवान गोलंदाज ठरेल.

6 / 8
कुलदीप यादवला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 4 विकेट्सची गरज आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा खेळाडू ठरण्याची कुलदीपकडे संधी आहे.

कुलदीप यादवला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 4 विकेट्सची गरज आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा खेळाडू ठरण्याची कुलदीपकडे संधी आहे.

7 / 8
अक्षर पटेलला टी20 क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 80 धावांची गरज आहे. टी20 क्रिकेटमध्ये 2,500 धावा आणि 150 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा रवींद्र जडेजानंतरचा दुसरा अष्टपैलू ठरेल.

अक्षर पटेलला टी20 क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 80 धावांची गरज आहे. टी20 क्रिकेटमध्ये 2,500 धावा आणि 150 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा रवींद्र जडेजानंतरचा दुसरा अष्टपैलू ठरेल.

8 / 8
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!