टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाची तिसऱ्यांदा धडक, असा राहिला प्रवास
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 2022 वर्ल्डकप स्पर्धेचा सूडही घेतला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडचा डाव भारतीय फिरकीपुढे अडखळला. आता टीम इंडियाचा सामना अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. आतापर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घ्या

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कुणाच्या नावावर? जो रुटचा या स्थानी
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
