टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाची तिसऱ्यांदा धडक, असा राहिला प्रवास
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 2022 वर्ल्डकप स्पर्धेचा सूडही घेतला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडचा डाव भारतीय फिरकीपुढे अडखळला. आता टीम इंडियाचा सामना अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. आतापर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घ्या

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
या गोष्टींमुळे अंगदुखी वाढते
डोळ्यांचे आरोग्य चांगले राखतात हे अन्नपदार्थ
पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात
'बाई... कडक', मराठमोठ्या सईचा क्लासी अंदाज, चाहत्यांच्या नजरा हटेना...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं बेडवर फोटोशूट, फोटो चर्चेत
ना भिती, ना चिंता, जगातील हे पाच देश महिलांसाठी एकदम सुरक्षित, एकट्याने फिरू शकता
