टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाची तिसऱ्यांदा धडक, असा राहिला प्रवास
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 2022 वर्ल्डकप स्पर्धेचा सूडही घेतला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडचा डाव भारतीय फिरकीपुढे अडखळला. आता टीम इंडियाचा सामना अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. आतापर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घ्या

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
सुंदरी...सुंदरी, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
मराठी इंडस्ट्रीची स्माईल क्वीन, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
हाय ब्लड शुगर असलेल्या लोकांनी हे पदार्थ चुकूनही खाऊ नयेत
गरमीमध्ये ड्राय फ्रूट्स खाणे चांगले की वाईट?
एकदम कडक..., किती सुंदर दिसतेय, मराठीमधील ही अभिनेत्री कोण?
ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना देते टक्कर
