AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : आता एकटा विराटच राहिला, 14 खेळाडूंनी साथ सोडली, नक्की काय?

Indian Cricket Team : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. अवघ्या काही दिवसांपूर्वी पीयूष चावला यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्यामुळे आता विराट एकटा पडला आहे.

| Updated on: Jun 08, 2025 | 4:55 PM
Share
टीम इंडियाचा माजी लेग-स्पिनर पीयूष चावला याने 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. टीम इंडियाने 2007 साली टी 20i तर 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला या दोन्ही संघात होता. (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचा माजी लेग-स्पिनर पीयूष चावला याने 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. टीम इंडियाने 2007 साली टी 20i तर 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला या दोन्ही संघात होता. (Photo Credit: Instagram)

1 / 5
पीयूष चावलाच्या निवृत्तीनंतर एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. तसेच चावलाच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली एकटा पडला आहे. (Photo Credit: Getty Images)

पीयूष चावलाच्या निवृत्तीनंतर एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. तसेच चावलाच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली एकटा पडला आहे. (Photo Credit: Getty Images)

2 / 5
टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2 एप्रिल 2011 साली श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघाचा भाग होता. (Photo Credit: Getty Images)

टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 2 एप्रिल 2011 साली श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनी वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. पीयूष चावला 15 सदस्यीय वर्ल्ड कप संघाचा भाग होता. (Photo Credit: Getty Images)

3 / 5
पीयूष चावला याच्या निवृत्तीनंतर वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील विराट कोहली हा  आता एकटा सक्रीय क्रिकेटर राहिला आहे. विराटचा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 2011 सालचा पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप होता.  (Photo Credit : Getty Images)

पीयूष चावला याच्या निवृत्तीनंतर वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील विराट कोहली हा आता एकटा सक्रीय क्रिकेटर राहिला आहे. विराटचा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 2011 सालचा पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप होता. (Photo Credit : Getty Images)

4 / 5
विराटव्यतिरिक्त वनडे वर्ल्ड कप 2011 संघातील उर्वरित 14 खेळाडू निवृत्त झाले आहेत. यामध्ये महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, सुरेश रैना,  युसूफ पठाण, हरभजन सिंह, आर अश्विन, झहीर खान, आशिष नेहरा, एस श्रीसंथ, पीयूष चावला आणि मुनाफ पटेल यांचा समावेश आहे. (Photo: Getty Images)

विराटव्यतिरिक्त वनडे वर्ल्ड कप 2011 संघातील उर्वरित 14 खेळाडू निवृत्त झाले आहेत. यामध्ये महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, सुरेश रैना, युसूफ पठाण, हरभजन सिंह, आर अश्विन, झहीर खान, आशिष नेहरा, एस श्रीसंथ, पीयूष चावला आणि मुनाफ पटेल यांचा समावेश आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?