AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच की काय? रिंकु सिंहला या कारणासाठी टी20 मालिकेतून वगळलं!

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पण या संघातून रिंकु सिंहला वगळलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

| Updated on: Dec 03, 2025 | 9:47 PM
Share
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात रिंकु सिंहला काही स्थान मिळालं नाही. पण रिंकु सिंहला संघातून वगळण्याचं अधिकृत कारण काही समोर आलेलं नाही. काही रिपोर्टनुसार संघातून वगळ्याचं वेगवेगळी कारणं समोर आली आहेत. (Photo- PTI)

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघात रिंकु सिंहला काही स्थान मिळालं नाही. पण रिंकु सिंहला संघातून वगळण्याचं अधिकृत कारण काही समोर आलेलं नाही. काही रिपोर्टनुसार संघातून वगळ्याचं वेगवेगळी कारणं समोर आली आहेत. (Photo- PTI)

1 / 5
रिंकु सिंहला संघातून वगळण्यात नाही तर त्याला सुट्टी दिली गेली आहे. रिंकु सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिंकु सिंहची प्रियकर समाजवादी पार्टीची खासदार आहे.  (Photo- PTI)

रिंकु सिंहला संघातून वगळण्यात नाही तर त्याला सुट्टी दिली गेली आहे. रिंकु सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिंकु सिंहची प्रियकर समाजवादी पार्टीची खासदार आहे.  (Photo- PTI)

2 / 5
रिंकु सिंहला संघातून वगळल्याने भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण रिंकु सिंह टी20 क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. त्याचा स्ट्राईक रेट 160हून अधिक आहे. असं असूनही त्याला वगळण्यात आलं आहे.  (Photo- PTI)

रिंकु सिंहला संघातून वगळल्याने भारतीय चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण रिंकु सिंह टी20 क्रिकेटमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो. त्याचा स्ट्राईक रेट 160हून अधिक आहे. असं असूनही त्याला वगळण्यात आलं आहे.  (Photo- PTI)

3 / 5
रिंकु सिंहने 2025 या वर्षात फक्त 5 टी20 सामने खेळले आहेत. त्यात एकदा फलंदाजी मिळाली नाही. तर एका सामन्यात नॉट आऊट राहिला. एका सामन्यात फक्त एक चेंडू खेळायला मिळाला. रिंकुला इतकी कमी संधी मिळाली तरी त्याला वगळण्यात आलं.  (Photo- PTI)

रिंकु सिंहने 2025 या वर्षात फक्त 5 टी20 सामने खेळले आहेत. त्यात एकदा फलंदाजी मिळाली नाही. तर एका सामन्यात नॉट आऊट राहिला. एका सामन्यात फक्त एक चेंडू खेळायला मिळाला. रिंकुला इतकी कमी संधी मिळाली तरी त्याला वगळण्यात आलं.  (Photo- PTI)

4 / 5
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाटी संघ : सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंगटन सुंदर.  (Photo- PTI)

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाटी संघ : सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंगटन सुंदर.  (Photo- PTI)

5 / 5
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.