AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 : दोन वर्षे 18 सामने..! असा होता टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप अंतिम फेरीचा प्रवास

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारताने दोन वर्षात 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले आहेत.

| Updated on: Jun 01, 2023 | 9:08 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाचा हा अंतिम प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाचा हा अंतिम प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

1 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 6 कसोटी मालिका खेळल्या. यापैकी भारताने एक मालिका गमावली आणि एक मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय टीम इंडियाने चार मालिका जिंकल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 6 कसोटी मालिका खेळल्या. यापैकी भारताने एक मालिका गमावली आणि एक मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय टीम इंडियाने चार मालिका जिंकल्या आहेत.

2 / 9
भारतीय संघाने दोन वर्षआत एकूण 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 3 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतीय संघाने दोन वर्षआत एकूण 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 3 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

3 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. पण तिथे फक्त 4 कसोटीच झाल्या. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. पण तिथे फक्त 4 कसोटीच झाल्या. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

4 / 9
डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामने खेळले आणि मालिका 1-0 ने जिंकली.

डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामने खेळले आणि मालिका 1-0 ने जिंकली.

5 / 9
टीम इंडियाने डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-2 ने गमावली.

टीम इंडियाने डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-2 ने गमावली.

6 / 9
भारताने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि मालिका 2-0 ने जिंकली.

भारताने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि मालिका 2-0 ने जिंकली.

7 / 9
भारताने डिसेंबर 2022  मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

भारताने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

8 / 9
भारताने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

भारताने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

9 / 9
Follow Us
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?