AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 : दोन वर्षे 18 सामने..! असा होता टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप अंतिम फेरीचा प्रवास

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारताने दोन वर्षात 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले आहेत.

| Updated on: Jun 01, 2023 | 9:08 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाचा हा अंतिम प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाचा हा अंतिम प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

1 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 6 कसोटी मालिका खेळल्या. यापैकी भारताने एक मालिका गमावली आणि एक मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय टीम इंडियाने चार मालिका जिंकल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 6 कसोटी मालिका खेळल्या. यापैकी भारताने एक मालिका गमावली आणि एक मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय टीम इंडियाने चार मालिका जिंकल्या आहेत.

2 / 9
भारतीय संघाने दोन वर्षआत एकूण 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 3 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतीय संघाने दोन वर्षआत एकूण 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 3 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

3 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. पण तिथे फक्त 4 कसोटीच झाल्या. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. पण तिथे फक्त 4 कसोटीच झाल्या. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

4 / 9
डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामने खेळले आणि मालिका 1-0 ने जिंकली.

डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामने खेळले आणि मालिका 1-0 ने जिंकली.

5 / 9
टीम इंडियाने डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-2 ने गमावली.

टीम इंडियाने डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-2 ने गमावली.

6 / 9
भारताने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि मालिका 2-0 ने जिंकली.

भारताने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि मालिका 2-0 ने जिंकली.

7 / 9
भारताने डिसेंबर 2022  मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

भारताने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

8 / 9
भारताने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

भारताने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

9 / 9
Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...