AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 : दोन वर्षे 18 सामने..! असा होता टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप अंतिम फेरीचा प्रवास

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारताने दोन वर्षात 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आणि 5 सामने गमावले आहेत.

| Updated on: Jun 01, 2023 | 9:08 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाचा हा अंतिम प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. पण टीम इंडियाचा हा अंतिम प्रवास इतका सोपा नव्हता. अनेक बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

1 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 6 कसोटी मालिका खेळल्या. यापैकी भारताने एक मालिका गमावली आणि एक मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय टीम इंडियाने चार मालिका जिंकल्या आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 6 कसोटी मालिका खेळल्या. यापैकी भारताने एक मालिका गमावली आणि एक मालिका अनिर्णित राहिली. याशिवाय टीम इंडियाने चार मालिका जिंकल्या आहेत.

2 / 9
भारतीय संघाने दोन वर्षआत एकूण 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 3 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतीय संघाने दोन वर्षआत एकूण 18 सामने खेळले. भारताने 18 पैकी 10 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. उर्वरित 3 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.

3 / 9
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. पण तिथे फक्त 4 कसोटीच झाल्या. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार होती. पण तिथे फक्त 4 कसोटीच झाल्या. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर पाच सामन्यांची ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

4 / 9
डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामने खेळले आणि मालिका 1-0 ने जिंकली.

डिसेंबर 2021 मध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 2 सामने खेळले आणि मालिका 1-0 ने जिंकली.

5 / 9
टीम इंडियाने डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-2 ने गमावली.

टीम इंडियाने डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि यजमानांविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-2 ने गमावली.

6 / 9
भारताने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि मालिका 2-0 ने जिंकली.

भारताने मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली आणि मालिका 2-0 ने जिंकली.

7 / 9
भारताने डिसेंबर 2022  मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

भारताने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली.

8 / 9
भारताने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

भारताने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळली. ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली.

9 / 9
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.