यशस्वी जयस्वालने एकाच दिवसात केला दोनवेळा कारनामा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी
वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ टीम इंडियाच्या नावावर राहिला. भारताने 2 गडी गमवून 318 धावा केल्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
