AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पन्नाशी ओलांडली तरी ‘या’ 5 अभिनेत्रींचा ग्लॅमर कमी होईना… तिसऱ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून म्हणाल…

अभिनेत्री स्वतःला सुंदर आणि फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. वेळ आहार, रोज व्यायाम यामुळे आरोग्य उत्तम राहतं... दरम्यान बॉलिवूडच्या पाच अभिनेत्री अशा आहेत, ज्याचं सौंदर्य अद्यापही कमी झालेलं नाही... पन्नाशी ओलंडली तरी अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देतात..

| Updated on: Mar 02, 2026 | 3:15 PM
Share
अभिनेत्री तब्बू हिल आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे... तब्बू हिने अनेक हिट सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. वयाच्या 54 व्या वर्षीही ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि विविध भूमिका साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यात तिच्या नात्याची अनेक वेळा चर्चा झाली आहे, परंतु तिने अद्याप लग्न केलेलं नाही.

अभिनेत्री तब्बू हिल आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहे... तब्बू हिने अनेक हिट सिनेमांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. वयाच्या 54 व्या वर्षीही ती चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि विविध भूमिका साकारत आहे. वैयक्तिक आयुष्यात तिच्या नात्याची अनेक वेळा चर्चा झाली आहे, परंतु तिने अद्याप लग्न केलेलं नाही.

1 / 5
सुष्मिता सेन ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सिनेमांव्यतिरिक्त, तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांमुळे चर्चेत असते, तरीही वयाची 50 वर्षे ओलांडल्यानंतरही तिने लग्न केलेलं नाही.

सुष्मिता सेन ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सिनेमांव्यतिरिक्त, तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांमुळे चर्चेत असते, तरीही वयाची 50 वर्षे ओलांडल्यानंतरही तिने लग्न केलेलं नाही.

2 / 5
मनीषा कोईरालाने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचं लग्न 2010 मध्ये झालं होतं, परंतु दोन वर्षांनी घटस्फोट झाला. त्यानंतर तिने पुन्हा लग्न केलं नाही. सध्या ती 55  वर्षांची आहे आणि तिच्या आयुष्यात स्वतंत्रपणे पुढे जात आहे.

मनीषा कोईरालाने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचं लग्न 2010 मध्ये झालं होतं, परंतु दोन वर्षांनी घटस्फोट झाला. त्यानंतर तिने पुन्हा लग्न केलं नाही. सध्या ती 55 वर्षांची आहे आणि तिच्या आयुष्यात स्वतंत्रपणे पुढे जात आहे.

3 / 5
अमिषा पटेलने तिच्या करिअरची सुरुवात 'कहो ना... प्यार है' या सिनेमाने केली, जो ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमाने तिला एका रात्रीत लोकप्रियता मिळवून दिली. वयाच्या 50 व्या वर्षीही ती सिनेमांमध्ये सक्रिय आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलते, पण आजही ती अविवाहित आहे.

अमिषा पटेलने तिच्या करिअरची सुरुवात 'कहो ना... प्यार है' या सिनेमाने केली, जो ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमाने तिला एका रात्रीत लोकप्रियता मिळवून दिली. वयाच्या 50 व्या वर्षीही ती सिनेमांमध्ये सक्रिय आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलते, पण आजही ती अविवाहित आहे.

4 / 5
रेखा यांचं सौंदर्य आणि अभिनय कौशल्य आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. वयाच्या 71 व्या वर्षीही रेखा  चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. रेखा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. रेखा यांनी लग्न देखील केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही, आज रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.

रेखा यांचं सौंदर्य आणि अभिनय कौशल्य आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. वयाच्या 71 व्या वर्षीही रेखा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. रेखा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात. रेखा यांनी लग्न देखील केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही, आज रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत.

5 / 5
Follow Us
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...