AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विराट कोहलीने ‘ती’ सर्वात मोठी चूक केली’; पॉडकास्टमध्ये टीमच्या माजी कोचकडून मोठा खुलासा

विराट कोहली हा सर्वात यशस्वी कसोटी कॅप्टन आहे. विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने विदेशात कसोटी सामने जिंकले होते. मात्र विराट कोहलीने कसोटी क्रिकेटबाबत चूक केल्याचं टीम इंडियाचे माजी बॅटींग कोच यांनी संजय बांगर यांनी म्हटलं आहे.

| Updated on: Aug 26, 2024 | 8:20 PM
Share
विराट कोहलीने महान फलंदाजांच्या यादीमध्ये स्थान मिळवलंच आहे. त्यासोबतच तो एक सर्वात यशस्वी कॅप्टन आहे.  2022 साली विराटने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेनंतर कॅप्टन्सी सोडली होती.

विराट कोहलीने महान फलंदाजांच्या यादीमध्ये स्थान मिळवलंच आहे. त्यासोबतच तो एक सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. 2022 साली विराटने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेनंतर कॅप्टन्सी सोडली होती.

1 / 5
विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असताना त्याने आपल्या नेतृत्त्वात सर्वाधिक 40  सामने जिंकलेत. कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं, तेव्हा वादाचा मुद्दा ठरला होता. विराट आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा होत होती.

विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असताना त्याने आपल्या नेतृत्त्वात सर्वाधिक 40 सामने जिंकलेत. कोहलीने कर्णधारपद सोडलं होतं, तेव्हा वादाचा मुद्दा ठरला होता. विराट आणि तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा होत होती.

2 / 5
विराट कोहलीने कसोटी संघाची कर्णधारपदाची जबाबदारी आणखी काही दिवस सांभाळायला हवी होती, असं टीम इंडियाचे माजी बॅटींग कोच संजय बांगर यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.

विराट कोहलीने कसोटी संघाची कर्णधारपदाची जबाबदारी आणखी काही दिवस सांभाळायला हवी होती, असं टीम इंडियाचे माजी बॅटींग कोच संजय बांगर यांनी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.

3 / 5
टीम इंडियाला विदेशात सर्वाधिक विजय मिळवून देण्याची मानसिकता  विराट कोहलीची होती, असंही संजय बांगर म्हणाले.

टीम इंडियाला विदेशात सर्वाधिक विजय मिळवून देण्याची मानसिकता विराट कोहलीची होती, असंही संजय बांगर म्हणाले.

4 / 5
टीम इंडियाकडून 68 सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. यामध्ये त्याने 40  सामन्यात विजय मिळवला.

टीम इंडियाकडून 68 सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. यामध्ये त्याने 40 सामन्यात विजय मिळवला.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.