AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : दुष्काळात तेरावा, द्राक्षासह बेदाण्याचे उत्पादनही निसर्गाने हिसकावले, निसर्गापुढे द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश

सांगली : द्राक्ष हंगामाची सुरवात आणि शेवटही निसर्गाच्या लहरीपणात गेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनात घट झाली आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा असतोच यंदा मात्र, सर्व हंगामाच अवकाळीने हिसकावला आहे. द्राक्ष उत्पादनात घट आणि दर्जा ढासळल्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला होता. पण हे देखील नियतीला मान्य नाही. कारण जिल्ह्यात बेदाणा निर्मीती सुरु असतानाच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वकाही उध्वस्त झाले आहे. बेदाणा निर्मितीसाठी उभारण्यात आलेले शेड हे जमिनदोस्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात बेदाणा शेडचे पत्रे तर उडून गेलेच पण येथे कामास असलेल्या महिला मजूरही जखमी झाल्या आहेत.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 05, 2022 | 12:32 PM
Share
म्हणून बेदाणा निर्मितीचा निर्णय : यंदा सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे गणितच बिघडले आहे. द्राक्ष बागांमधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघालेला नाही. शिवाय द्राक्षाच्या दर्जावर परिणाम झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री पेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला आहे.

म्हणून बेदाणा निर्मितीचा निर्णय : यंदा सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे गणितच बिघडले आहे. द्राक्ष बागांमधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघालेला नाही. शिवाय द्राक्षाच्या दर्जावर परिणाम झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री पेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला आहे.

1 / 4
हंगाम संपल्यानंतरही नुकसान सुरुच : सध्या द्राक्ष तोडणी पूर्ण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात बेदाणा निर्मितीचे प्रोजेक्ट हे सुरु आहेत. बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री घेऊन आता ही प्रक्रिया सुरु असतानाच पावासाने लावलेली हजेरी ही नुकसानीची आहे. त्यामुळे हंगाम संपला तरी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

हंगाम संपल्यानंतरही नुकसान सुरुच : सध्या द्राक्ष तोडणी पूर्ण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात बेदाणा निर्मितीचे प्रोजेक्ट हे सुरु आहेत. बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री घेऊन आता ही प्रक्रिया सुरु असतानाच पावासाने लावलेली हजेरी ही नुकसानीची आहे. त्यामुळे हंगाम संपला तरी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

2 / 4
पोषक वातावरणही नाही : बेदाणा निर्मितीसाठी कोरडे वातावरण आणि उन्ह असणे गरजेचे असते. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. एवढेच नाही तर दोन दिवसांपासून ज्या भागात बेदाणा निर्मिती होत आहे त्याच भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि आता बेदाण्याचे नुकसान होत आहे.

पोषक वातावरणही नाही : बेदाणा निर्मितीसाठी कोरडे वातावरण आणि उन्ह असणे गरजेचे असते. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. एवढेच नाही तर दोन दिवसांपासून ज्या भागात बेदाणा निर्मिती होत आहे त्याच भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि आता बेदाण्याचे नुकसान होत आहे.

3 / 4
महिला मजूरही जखमी: कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी येथे बेदाणा निर्मिती केली जात होती. पण सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये शेडवरील पत्रे तर उडून गेलेच पण यामध्ये महिला मजूर यादेखील जखमी झाल्या. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेड मालकांनी केली आहे.

महिला मजूरही जखमी: कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी येथे बेदाणा निर्मिती केली जात होती. पण सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये शेडवरील पत्रे तर उडून गेलेच पण यामध्ये महिला मजूर यादेखील जखमी झाल्या. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेड मालकांनी केली आहे.

4 / 4
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा