AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…. तेव्हा लोक मला ‘चरसी’ म्हणून बोलावयाचे संजूबाबूने केला खुलासा

काही आठवणी अशा असतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. आयुष्यात एक वेळ अशी आली की तो ट्रॅकमध्ये हरवला आणि मग त्याच ट्रॅकवर परत येण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या गोष्टींचा उल्लेख केला.

| Updated on: Apr 17, 2022 | 4:50 PM
Share
 बॉलीवूड अभिनेता  संजय दत्त सध्या  'KGF 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश कुमार स्टार  'KGF: Chapter 2'   बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला आहे. फुल्ल अॅक्शनपट, ड्रामा असलेला हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त सध्या 'KGF 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश कुमार स्टार 'KGF: Chapter 2' बॉक्स ऑफिस धुमाकूळ घातला आहे. फुल्ल अॅक्शनपट, ड्रामा असलेला हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

1 / 5
संजूबाबा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडे, त्याला त्याचे भूतकाळातील दिवसांची आठवण झाली होती.  जेव्हा लोक त्याला   दिवस   'चरसी' म्हणायचे . मात्र आयुष्याला लागलेला हा  शिक्का काढीन टाकण्यासाठी त्याला अत्यंत  कठोर परिश्रम घ्यावे लागले. मग  कुठे जाऊन तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य  करू लागला.

संजूबाबा सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडे, त्याला त्याचे भूतकाळातील दिवसांची आठवण झाली होती. जेव्हा लोक त्याला दिवस 'चरसी' म्हणायचे . मात्र आयुष्याला लागलेला हा शिक्का काढीन टाकण्यासाठी त्याला अत्यंत कठोर परिश्रम घ्यावे लागले. मग कुठे जाऊन तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला.

2 / 5
या आठवणी बाबत  बोलताना संजूबाबू म्हणतो की ,   काही आठवणी अशा असतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात.  आयुष्यात एक वेळ अशी आली की तो ट्रॅकमध्ये हरवला आणि मग त्याच ट्रॅकवर परत येण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली.  त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या गोष्टींचा उल्लेख केला.

या आठवणी बाबत बोलताना संजूबाबू म्हणतो की , काही आठवणी अशा असतात की त्या आयुष्यभर लक्षात राहतात. आयुष्यात एक वेळ अशी आली की तो ट्रॅकमध्ये हरवला आणि मग त्याच ट्रॅकवर परत येण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या गोष्टींचा उल्लेख केला.

3 / 5
संजूबाबू म्हणाला की  त्यांच्या आयुष्यातील 10 वर्षे मी एकतर बाथरूममध्ये किंवा माझ्या खोलीत होतो. मला शूटिंगमध्ये अजिबात रस नव्हता. सर्व काही बदलले होते.

संजूबाबू म्हणाला की त्यांच्या आयुष्यातील 10 वर्षे मी एकतर बाथरूममध्ये किंवा माझ्या खोलीत होतो. मला शूटिंगमध्ये अजिबात रस नव्हता. सर्व काही बदलले होते.

4 / 5
आपल्यावर पडलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी  काहीतरी करणे आवश्यक होते, मग मी  जिम करायला सुरुवात केली , मग लोक मला म म्हणू लागले काय बॉडी बनवली आहे.

आपल्यावर पडलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते, मग मी जिम करायला सुरुवात केली , मग लोक मला म म्हणू लागले काय बॉडी बनवली आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.