या टीव्ही कलाकारांनी राजकारणात आजमावलं नशीब, कुणी बनलं मंत्री, पण बाकीच्यांचं काय ?
सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वहात आहेत. बॉलीवूड आणि राजकारण यांचे अतिशय जवळचे नाते मानले जाते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राजकारणाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, उर्मिला मातोंडकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी निवडणूक लढवली होती. यापैकी कोणी हरले तर कोणी जिंकले. त्यांच्याप्रमाणेच काही टीव्ही सेलिब्रिटींनी राजकारणात पाऊल टाकलं, त्यांचं पुढे काय झालं ते जाणून घेऊया.
Non Stop LIVE Update
Most Read Stories