या टीव्ही कलाकारांनी राजकारणात आजमावलं नशीब, कुणी बनलं मंत्री, पण बाकीच्यांचं काय ?
सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वहात आहेत. बॉलीवूड आणि राजकारण यांचे अतिशय जवळचे नाते मानले जाते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राजकारणाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडलेले आहेत. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, उर्मिला मातोंडकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी निवडणूक लढवली होती. यापैकी कोणी हरले तर कोणी जिंकले. त्यांच्याप्रमाणेच काही टीव्ही सेलिब्रिटींनी राजकारणात पाऊल टाकलं, त्यांचं पुढे काय झालं ते जाणून घेऊया.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
