AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वी संकटात, 20 महाकाय सिटी किलर राक्षसांचा धोका, उल्कापिंडांमुळे सगळं उद्ध्वस्त होणार?

पृथ्वी सध्या मोठ्या संकटात असल्याचे बोलले जात आहे. हे संकट पृथ्वीवर आदळल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो असे शास्त्रज्ञांना वाटते.

| Updated on: Jun 10, 2025 | 8:11 PM
Share
आपले अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अंतराळात हजारो-लाखो उल्कापिंड आहेत. ते सगळेच अंतराळात फिरत असतात. दरम्यान, वैद्यानिकांनी समस्त पृथ्वीला चिंतेत टाकणारा एक शोध लावला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

आपले अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अंतराळात हजारो-लाखो उल्कापिंड आहेत. ते सगळेच अंतराळात फिरत असतात. दरम्यान, वैद्यानिकांनी समस्त पृथ्वीला चिंतेत टाकणारा एक शोध लावला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
ब्राझीलमधील साओ पाऊलो स्टेट युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रांनी नुकतेच काही उल्कापिंडांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. शुक्र ग्रहाच्या आसपास 20 असे उल्कापिंड आहेत, जे पृथ्वीला संकटात टाकू शकतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

ब्राझीलमधील साओ पाऊलो स्टेट युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रांनी नुकतेच काही उल्कापिंडांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासातून चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. शुक्र ग्रहाच्या आसपास 20 असे उल्कापिंड आहेत, जे पृथ्वीला संकटात टाकू शकतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
हे 20 उल्कापिंड पृथ्वीवर आदळले तर मोठा विनाश होऊ शकतो. या उल्कापिंडांना सिटी किलर असेही म्हटले जात आहे. हे 20 उल्कापिंड अन्य उल्कापिंडाप्रमाणे स्थिर राहून शुक्र ग्रहाच्या भोवती फिरत नाहीत. ते सतत आपली दिशा बदलतात. याच कारणामुळे हे उल्कापिंड पृथ्वीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

हे 20 उल्कापिंड पृथ्वीवर आदळले तर मोठा विनाश होऊ शकतो. या उल्कापिंडांना सिटी किलर असेही म्हटले जात आहे. हे 20 उल्कापिंड अन्य उल्कापिंडाप्रमाणे स्थिर राहून शुक्र ग्रहाच्या भोवती फिरत नाहीत. ते सतत आपली दिशा बदलतात. याच कारणामुळे हे उल्कापिंड पृथ्वीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
यातील काही उल्कापिंडांचा आकार 140 मीटरपेक्षा अधिक आहे. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या भोवती असणाऱ्या उल्पापिंडामधून हे उल्कापिंड शुक्र ग्रहाकडे आले असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

यातील काही उल्कापिंडांचा आकार 140 मीटरपेक्षा अधिक आहे. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या भोवती असणाऱ्या उल्पापिंडामधून हे उल्कापिंड शुक्र ग्रहाकडे आले असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
शुक्र ग्रह तसा पृथ्वीपासून दूर आहे. पृथ्वी आणि शुक्र यांचे अंतर साधारण 4 कोटी किलोमीटर आहे. मात्र या 20 उल्कापिंडांची फिरण्याची दिशा ही निश्चित नसल्यामुळे हे उल्कापिंड जर पृथ्वीच्या दिशेने आले तर चिंताजनक स्थिती होऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे आगामी काळात याबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

शुक्र ग्रह तसा पृथ्वीपासून दूर आहे. पृथ्वी आणि शुक्र यांचे अंतर साधारण 4 कोटी किलोमीटर आहे. मात्र या 20 उल्कापिंडांची फिरण्याची दिशा ही निश्चित नसल्यामुळे हे उल्कापिंड जर पृथ्वीच्या दिशेने आले तर चिंताजनक स्थिती होऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यामुळे आगामी काळात याबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा