AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी पंगा मालदीवला पडला महागात, पर्यटन संख्येचा धक्कादायक डाटा समोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर भारत आणि मालदीव वाद सुरु झाला. त्याचा फटका मालदीवला चांगलाच बसला आहे.

| Updated on: Mar 10, 2024 | 10:17 AM
Share
मालदीवला भारताशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. आता मालदीवच्या पर्यटन मंत्रालयकडून डाटा समोर आला आहे. त्यानुसार भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या मागील वर्षांपेक्षा 33 टक्क्यांनी कमी झाली आहे.

मालदीवला भारताशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. आता मालदीवच्या पर्यटन मंत्रालयकडून डाटा समोर आला आहे. त्यानुसार भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या मागील वर्षांपेक्षा 33 टक्क्यांनी कमी झाली आहे.

1 / 6
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयनुसार 2023 मध्ये 4 मार्च 2023 पर्यंत 41,054 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये आले होते. 2 मार्च 2024 पर्यंत त्या पर्यटकांची संख्या 27,224 वर आली आहे. मागील वर्षापेक्षा ही संख्या 13,830 कमी झाली आहे.

मालदीवच्या पर्यटन मंत्रालयनुसार 2023 मध्ये 4 मार्च 2023 पर्यंत 41,054 भारतीय पर्यटक मालदीवमध्ये आले होते. 2 मार्च 2024 पर्यंत त्या पर्यटकांची संख्या 27,224 वर आली आहे. मागील वर्षापेक्षा ही संख्या 13,830 कमी झाली आहे.

2 / 6
2023 मध्ये मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. मालदीवमध्ये जाणाऱ्या एकूण पर्यंटकांपैकी 10 टक्के पर्यटक भारतीय होते. आता भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मालदीवमधील पर्यटन बाजारपेठेतील भारताचा वाटा 6 टक्क्यांनी घसरला आहे.

2023 मध्ये मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. मालदीवमध्ये जाणाऱ्या एकूण पर्यंटकांपैकी 10 टक्के पर्यटक भारतीय होते. आता भारत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मालदीवमधील पर्यटन बाजारपेठेतील भारताचा वाटा 6 टक्क्यांनी घसरला आहे.

3 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला लक्षद्वीपला गेले होते. त्याने लक्षद्वीपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोदींनी फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर लक्षद्वीप सोशल मीडियावर ट्रेंड झाला. लोक लक्षद्वीपची तुलना मालदीवशी करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2024 मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला लक्षद्वीपला गेले होते. त्याने लक्षद्वीपचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मोदींनी फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर लक्षद्वीप सोशल मीडियावर ट्रेंड झाला. लोक लक्षद्वीपची तुलना मालदीवशी करत होते.

4 / 6
मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील लोकांविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. भारतीय लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील लोकांविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. भारतीय लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

5 / 6
भारतीयांच्या बहिष्कारामुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.

भारतीयांच्या बहिष्कारामुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान होत आहे. मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.