AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री भांडी घासण्याचा कंटाळा करताय? तुमच्या एका सवयीचा कुटुंबावर काय होतो परिणाम?

वास्तुशास्त्रानुसार रात्री स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा देवीची अवकृपा होते. सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करण्याचे महत्त्व या लेखात जाणून घ्या.

| Updated on: Jan 19, 2026 | 3:38 PM
Share
घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. अनेकजण वास्तूशास्त्राला केवळ घराच्या दिशा किंवा खोल्यांच्या रचनेपुरते मर्यादित मानतात.

घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. अनेकजण वास्तूशास्त्राला केवळ घराच्या दिशा किंवा खोल्यांच्या रचनेपुरते मर्यादित मानतात.

1 / 6
मात्र, दैनंदिन सवयी आणि वास्तू नियमांचे पालन केल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते. तुम्ही राहत असलेल्या घरात विशेषतः स्वयंपाकघराबाबत काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

मात्र, दैनंदिन सवयी आणि वास्तू नियमांचे पालन केल्यास तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते. तुम्ही राहत असलेल्या घरात विशेषतः स्वयंपाकघराबाबत काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.

2 / 6
अनेकांना रात्री जेवण झाल्यावर भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवण्याची सवय असते. काही जण ती सकाळी घासतात. विशेषतः हिवाळ्यात थंड पाण्यामुळे किंवा कधी कधी कंटाळा आल्याने काहीजण असं करतात. मात्र काहींना ही सवय सर्रास असते. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात रिकामी आणि उष्टी भांडी जमा होणे अत्यंत अशुभ मानले जाते.

अनेकांना रात्री जेवण झाल्यावर भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवण्याची सवय असते. काही जण ती सकाळी घासतात. विशेषतः हिवाळ्यात थंड पाण्यामुळे किंवा कधी कधी कंटाळा आल्याने काहीजण असं करतात. मात्र काहींना ही सवय सर्रास असते. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात रिकामी आणि उष्टी भांडी जमा होणे अत्यंत अशुभ मानले जाते.

3 / 6
शास्त्रांनुसार, ज्या घरात रात्री उष्टी भांडी ठेवली जातात, तिथे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी कोपतात. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासू शकते आणि आर्थिक प्रगती खुंटते.

शास्त्रांनुसार, ज्या घरात रात्री उष्टी भांडी ठेवली जातात, तिथे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी कोपतात. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासू शकते आणि आर्थिक प्रगती खुंटते.

4 / 6
घाणेरड्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा थेट परिणाम घरातील सदस्यांच्या मानसिक शांतीवर होतो. ज्या घरामध्ये स्वयंपाकघर अस्वच्छ असते, तिथे विनाकारण भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होते.

घाणेरड्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा थेट परिणाम घरातील सदस्यांच्या मानसिक शांतीवर होतो. ज्या घरामध्ये स्वयंपाकघर अस्वच्छ असते, तिथे विनाकारण भांडणे आणि तणावाचे वातावरण निर्माण होते.

5 / 6
यामुळे झोपण्यापूर्वी केवळ भांडीच नाही, तर ओटा आणि स्वयंपाकघराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. तसेच जर काही कारणास्तव भांडी घासणे शक्य नसेल, तर ती किमान पाण्याने स्वच्छ धुवून (विसळून) ठेवावीत, जेणेकरून त्यात अन्नाचे अंश राहणार नाहीत. यामुळे स्वच्छ स्वयंपाकघर हे घरामध्ये सकारात्मकता आणि आरोग्य मिळते.

यामुळे झोपण्यापूर्वी केवळ भांडीच नाही, तर ओटा आणि स्वयंपाकघराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. तसेच जर काही कारणास्तव भांडी घासणे शक्य नसेल, तर ती किमान पाण्याने स्वच्छ धुवून (विसळून) ठेवावीत, जेणेकरून त्यात अन्नाचे अंश राहणार नाहीत. यामुळे स्वच्छ स्वयंपाकघर हे घरामध्ये सकारात्मकता आणि आरोग्य मिळते.

6 / 6
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा