AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : घरात वास्तूशास्त्राचे हे न नियम पाळल्यास येऊ शकतं मोठं संकट, दुर्लक्ष करू नका

घराच्या रचनेला फार महत्त्व आहे. चुकीच्या पद्धतीने नव्या घराची रचना केल्यास त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते. त्यामुळे योग्य ती काळजी घेणे फार गरजेचे आहे.

| Updated on: Sep 27, 2025 | 10:00 PM
Share
प्रत्येकालाच नवे घर हवे असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते. मात्र नव्या घरात जाऊनही अनेकांच्या मागची पीडा संपत नाही. वास्तूशास्त्राच्या काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकदा अशा अडचणी येतात, असे म्हटले जाते. हे नियम काय आहेत, ते जाणून घेऊ या...

प्रत्येकालाच नवे घर हवे असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते. मात्र नव्या घरात जाऊनही अनेकांच्या मागची पीडा संपत नाही. वास्तूशास्त्राच्या काही नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकदा अशा अडचणी येतात, असे म्हटले जाते. हे नियम काय आहेत, ते जाणून घेऊ या...

1 / 6
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार नव्या घरात वस्तू ठेवल्यास सकारात्मक उर्जा येते असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रानुसार नव्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला असायला हवा. दरवाजा या दिशांना असेल तर सकारात्मक उर्जा येते.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार नव्या घरात वस्तू ठेवल्यास सकारात्मक उर्जा येते असे म्हटले जाते. वास्तूशास्त्रानुसार नव्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला असायला हवा. दरवाजा या दिशांना असेल तर सकारात्मक उर्जा येते.

2 / 6
घरात तुम्ही देवघर करत असाल तर त्याची दिशा ही उत्तर-पूर्व असायला हवी. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार देवघर कधीच किचन किंवा वॉशरुमजळव नसावे. ही चूक केल्यास घरात नकारात्मक उर्जेची निर्मिती होऊ शकते. त्याचा नंतर तुम्हाला तोटा होऊ शकतो.

घरात तुम्ही देवघर करत असाल तर त्याची दिशा ही उत्तर-पूर्व असायला हवी. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार देवघर कधीच किचन किंवा वॉशरुमजळव नसावे. ही चूक केल्यास घरात नकारात्मक उर्जेची निर्मिती होऊ शकते. त्याचा नंतर तुम्हाला तोटा होऊ शकतो.

3 / 6
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घरातील मास्टर बेडरुम ही नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेलाच असायला हवी. मास्टर बेडरुमची अशी रचना केल्यास घरातील सदस्यांना मानसिक शांती मिळते. तसेच घरात समृद्धी येते.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घरातील मास्टर बेडरुम ही नेहमी दक्षिण-पश्चिम दिशेलाच असायला हवी. मास्टर बेडरुमची अशी रचना केल्यास घरातील सदस्यांना मानसिक शांती मिळते. तसेच घरात समृद्धी येते.

4 / 6
घरात किचन फार महत्त्वाचे असते. किचन नेहमीच दक्षिण-पूर्व म्हणजेच अग्नेय दिशेला असायला हवे, असे सांगितले जाते. वास्तूशास्त्रानुसार घराची अशी रचना केल्यास घरात सुख, शांती नांदते, असा दावा केला जातो.

घरात किचन फार महत्त्वाचे असते. किचन नेहमीच दक्षिण-पूर्व म्हणजेच अग्नेय दिशेला असायला हवे, असे सांगितले जाते. वास्तूशास्त्रानुसार घराची अशी रचना केल्यास घरात सुख, शांती नांदते, असा दावा केला जातो.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.