AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात कोळ्याचे जाळे असणे शुभ आहे की अशुभ? जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोळीष्टके नकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे कुटुंबात आर्थिक समस्या, मानसिक ताण आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतात. बेडरूम, देवघर व स्वयंपाकघरातील जाळ्यांमुळे विशेषतः गंभीर वास्तुदोष निर्माण होतात, जे वैवाहिक संबंध आणि मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतात.

| Updated on: Oct 23, 2025 | 3:44 PM
Share
घराची सकारात्मकता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. मात्र, अनेकदा आपण घराच्या छतावर, कोपऱ्यात कोळ्यांच्या जाळ्यांकडे दुर्लक्ष करतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते हे दुर्लक्ष घरात मोठे वास्तुदोष निर्माण करू शकते.

घराची सकारात्मकता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. मात्र, अनेकदा आपण घराच्या छतावर, कोपऱ्यात कोळ्यांच्या जाळ्यांकडे दुर्लक्ष करतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते हे दुर्लक्ष घरात मोठे वास्तुदोष निर्माण करू शकते.

1 / 8
घरात कोळ्याचे जाळे जास्त प्रमाणात असल्यास कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात, असे मानले जाते. या समस्यांमध्ये सततची आर्थिक चणचण, कामांमध्ये अडथळे, तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आळस, चिडचिडेपणा आणि एकूणच नकारात्मकता वाढणे यांचा समावेश असतो.

घरात कोळ्याचे जाळे जास्त प्रमाणात असल्यास कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात, असे मानले जाते. या समस्यांमध्ये सततची आर्थिक चणचण, कामांमध्ये अडथळे, तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आळस, चिडचिडेपणा आणि एकूणच नकारात्मकता वाढणे यांचा समावेश असतो.

2 / 8
जर तुमच्या बेडरूममध्ये कोळ्याचे जाळे असल्यास मानसिक तणाव वाढतो. याचा थेट परिणाम पती-पत्नीच्या संबंधांवर होऊन त्यांच्यात सतत मतभेद आणि वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात.

जर तुमच्या बेडरूममध्ये कोळ्याचे जाळे असल्यास मानसिक तणाव वाढतो. याचा थेट परिणाम पती-पत्नीच्या संबंधांवर होऊन त्यांच्यात सतत मतभेद आणि वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात.

3 / 8
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोपऱ्यात दीर्घकाळ जाळे राहिल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि हळूहळू आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोपऱ्यात दीर्घकाळ जाळे राहिल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि हळूहळू आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

4 / 8
घरात असलेल्या मंदिरात किंवा देवघरात कोळ्याचे जाळे अजिबात तयार होऊ देऊ नका. देवघरातील जाळ्यामुळे कुटुंबावर दुर्दैव येते आणि ते अशुभ मानले जाते.

घरात असलेल्या मंदिरात किंवा देवघरात कोळ्याचे जाळे अजिबात तयार होऊ देऊ नका. देवघरातील जाळ्यामुळे कुटुंबावर दुर्दैव येते आणि ते अशुभ मानले जाते.

5 / 8
स्वयंपाकघरातील कोळ्याचे जाळे देखील अशुभ असते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना सतत आरोग्याच्या समस्या किंवा आजार होण्याची शक्यता असते.

स्वयंपाकघरातील कोळ्याचे जाळे देखील अशुभ असते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना सतत आरोग्याच्या समस्या किंवा आजार होण्याची शक्यता असते.

6 / 8
घरातील कोळ्याचे जाळे हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

घरातील कोळ्याचे जाळे हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

7 / 8
घरात अशांततेचे वातावरण तयार झाल्यामुळे आनंद आणि समृद्धीचा अभाव जाणवतो. म्हणून, जेव्हाही तुम्हाला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोळ्याचे जाळे दिसेल, तेव्हा ते लगेच काढून टाकावे.

घरात अशांततेचे वातावरण तयार झाल्यामुळे आनंद आणि समृद्धीचा अभाव जाणवतो. म्हणून, जेव्हाही तुम्हाला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोळ्याचे जाळे दिसेल, तेव्हा ते लगेच काढून टाकावे.

8 / 8
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.