AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात कोळ्याचे जाळे असणे शुभ आहे की अशुभ? जाणून घ्या

वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोळीष्टके नकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे कुटुंबात आर्थिक समस्या, मानसिक ताण आणि आरोग्याच्या तक्रारी वाढतात. बेडरूम, देवघर व स्वयंपाकघरातील जाळ्यांमुळे विशेषतः गंभीर वास्तुदोष निर्माण होतात, जे वैवाहिक संबंध आणि मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतात.

| Updated on: Oct 23, 2025 | 3:44 PM
Share
घराची सकारात्मकता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. मात्र, अनेकदा आपण घराच्या छतावर, कोपऱ्यात कोळ्यांच्या जाळ्यांकडे दुर्लक्ष करतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते हे दुर्लक्ष घरात मोठे वास्तुदोष निर्माण करू शकते.

घराची सकारात्मकता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी स्वच्छतेला अत्यंत महत्त्व दिले जाते. मात्र, अनेकदा आपण घराच्या छतावर, कोपऱ्यात कोळ्यांच्या जाळ्यांकडे दुर्लक्ष करतो. वास्तू तज्ज्ञांच्या मते हे दुर्लक्ष घरात मोठे वास्तुदोष निर्माण करू शकते.

1 / 8
घरात कोळ्याचे जाळे जास्त प्रमाणात असल्यास कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात, असे मानले जाते. या समस्यांमध्ये सततची आर्थिक चणचण, कामांमध्ये अडथळे, तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आळस, चिडचिडेपणा आणि एकूणच नकारात्मकता वाढणे यांचा समावेश असतो.

घरात कोळ्याचे जाळे जास्त प्रमाणात असल्यास कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अनेक समस्या येतात, असे मानले जाते. या समस्यांमध्ये सततची आर्थिक चणचण, कामांमध्ये अडथळे, तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आळस, चिडचिडेपणा आणि एकूणच नकारात्मकता वाढणे यांचा समावेश असतो.

2 / 8
जर तुमच्या बेडरूममध्ये कोळ्याचे जाळे असल्यास मानसिक तणाव वाढतो. याचा थेट परिणाम पती-पत्नीच्या संबंधांवर होऊन त्यांच्यात सतत मतभेद आणि वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात.

जर तुमच्या बेडरूममध्ये कोळ्याचे जाळे असल्यास मानसिक तणाव वाढतो. याचा थेट परिणाम पती-पत्नीच्या संबंधांवर होऊन त्यांच्यात सतत मतभेद आणि वैवाहिक समस्या निर्माण होऊ शकतात.

3 / 8
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोपऱ्यात दीर्घकाळ जाळे राहिल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि हळूहळू आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या कोपऱ्यात दीर्घकाळ जाळे राहिल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आणि हळूहळू आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

4 / 8
घरात असलेल्या मंदिरात किंवा देवघरात कोळ्याचे जाळे अजिबात तयार होऊ देऊ नका. देवघरातील जाळ्यामुळे कुटुंबावर दुर्दैव येते आणि ते अशुभ मानले जाते.

घरात असलेल्या मंदिरात किंवा देवघरात कोळ्याचे जाळे अजिबात तयार होऊ देऊ नका. देवघरातील जाळ्यामुळे कुटुंबावर दुर्दैव येते आणि ते अशुभ मानले जाते.

5 / 8
स्वयंपाकघरातील कोळ्याचे जाळे देखील अशुभ असते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना सतत आरोग्याच्या समस्या किंवा आजार होण्याची शक्यता असते.

स्वयंपाकघरातील कोळ्याचे जाळे देखील अशुभ असते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना सतत आरोग्याच्या समस्या किंवा आजार होण्याची शक्यता असते.

6 / 8
घरातील कोळ्याचे जाळे हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

घरातील कोळ्याचे जाळे हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होतो. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

7 / 8
घरात अशांततेचे वातावरण तयार झाल्यामुळे आनंद आणि समृद्धीचा अभाव जाणवतो. म्हणून, जेव्हाही तुम्हाला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोळ्याचे जाळे दिसेल, तेव्हा ते लगेच काढून टाकावे.

घरात अशांततेचे वातावरण तयार झाल्यामुळे आनंद आणि समृद्धीचा अभाव जाणवतो. म्हणून, जेव्हाही तुम्हाला घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोळ्याचे जाळे दिसेल, तेव्हा ते लगेच काढून टाकावे.

8 / 8
Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र