AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : संपूर्ण घरात येईल सुख, समृद्धी, घरात फक्त या चार वस्तू ठेवा!

घराची बांधणी करताना तसेच घर सजवताना वास्तूशास्त्राचे नियम पाळणे गरजेचे आहे. वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरात या चार वस्तू असणे फार गरजेचे आहे. या वस्तू घरात असल्या की घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते.

| Updated on: Nov 22, 2025 | 11:49 PM
Share
काही लोक वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घर बांधतात. विशेष म्हणजे वास्तूशास्त्रात कोणत्या वस्तू कुठे असायला हव्यात याबाबतही सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही लोक वास्तूशास्त्रानुसारच घरात वस्तू ठेवतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात या चार वस्तू असायलाच हव्यात.

काही लोक वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घर बांधतात. विशेष म्हणजे वास्तूशास्त्रात कोणत्या वस्तू कुठे असायला हव्यात याबाबतही सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही लोक वास्तूशास्त्रानुसारच घरात वस्तू ठेवतात. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात या चार वस्तू असायलाच हव्यात.

1 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड असायलाच हवे. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मकता राहते. तुळशीच्या झाडाला पूर्वी किंवा उत्तर दिशेत ठेवावे. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड असायलाच हवे. तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मकता राहते. तुळशीच्या झाडाला पूर्वी किंवा उत्तर दिशेत ठेवावे. यामुळे घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते.

2 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात पाण्याने भरलेले एक भांडे असायलाच हवे. ते घरातील मंदीर किंवा उत्तर पूर्ण दिशेला ठेवावे. हे भांडे पितळ किंवा तांब्याचे असायला हवे. घरात असे भांडे असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात मानसिक आणि आध्यात्मिक उर्जा कायम राहते, असे वास्तूशास्त्रात सांगितलेले आहे.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात पाण्याने भरलेले एक भांडे असायलाच हवे. ते घरातील मंदीर किंवा उत्तर पूर्ण दिशेला ठेवावे. हे भांडे पितळ किंवा तांब्याचे असायला हवे. घरात असे भांडे असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात मानसिक आणि आध्यात्मिक उर्जा कायम राहते, असे वास्तूशास्त्रात सांगितलेले आहे.

3 / 5
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घरात शंख असायलाच हवा. शंख हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पूजा करताना शंख वाजवला तर नकारात्मक उर्जा दूर होते. म्हणूनच घरात शंख असणे शुभ मानले जाते.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार घरात शंख असायलाच हवा. शंख हे सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. पूजा करताना शंख वाजवला तर नकारात्मक उर्जा दूर होते. म्हणूनच घरात शंख असणे शुभ मानले जाते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.