PHOTO | थंडीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात ‘या’ फळं आणि भाज्यांचा समावेश आवश्यक!

थंडीच्या मोसमात शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात काही भाज्या आणि फळांचा समावेश करणे आवश्यक आहे.

| Updated on: Dec 10, 2020 | 7:04 PM
डाळिंबाचे बरेच फायदे आहेत. हिवाळ्यात बऱ्याचदा आपली त्वचा सैल होते. जर आपल्याला त्वचा घट्ट ठेवायची असेल, तर डाळिंबाचे सेवन करावे. तुम्ही डाळिंब कापून खाऊ शकता आणि त्याचा रसही पिऊ शकता.

डाळिंबाचे बरेच फायदे आहेत. हिवाळ्यात बऱ्याचदा आपली त्वचा सैल होते. जर आपल्याला त्वचा घट्ट ठेवायची असेल, तर डाळिंबाचे सेवन करावे. तुम्ही डाळिंब कापून खाऊ शकता आणि त्याचा रसही पिऊ शकता.

1 / 5
किवी या फळामध्ये भरपूर प्रमाणत व्हिटामिन सी असते. जे हिवाळ्याच्या काळात आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ आणि चमकदार ठेवते.

किवी या फळामध्ये भरपूर प्रमाणत व्हिटामिन सी असते. जे हिवाळ्याच्या काळात आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ आणि चमकदार ठेवते.

2 / 5
गाजर व्हिटामिन ए आणि इतर अँटीऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. गाजर सूर्याच्या किरणांपासून आपली त्वचा संरक्षित करण्याचे कार्य करते.

गाजर व्हिटामिन ए आणि इतर अँटीऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहे. गाजर सूर्याच्या किरणांपासून आपली त्वचा संरक्षित करण्याचे कार्य करते.

3 / 5
रताळे थंडीच्या काळात त्वचा मॉइश्चराइझ करण्याचे काम करते आणि यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

रताळे थंडीच्या काळात त्वचा मॉइश्चराइझ करण्याचे काम करते आणि यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

4 / 5
पालक

पालक

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.