PHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून शतक लगावण्यात अपयशी ठरत आहे.

| Updated on: Mar 02, 2021 | 8:48 AM
विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे  22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

1 / 5
कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

2 / 5
विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी  233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला  26 फेब्रुवारी  2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी 233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला 26 फेब्रुवारी 2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

3 / 5
कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

4 / 5
रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत  एकही शतकी खेळी झाली नव्हती.

रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत एकही शतकी खेळी झाली नव्हती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.