AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून शतक लगावण्यात अपयशी ठरत आहे.

| Edited By: | Updated on: Mar 02, 2021 | 8:48 AM
Share
विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे  22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

1 / 5
कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

2 / 5
विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी  233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला  26 फेब्रुवारी  2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी 233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला 26 फेब्रुवारी 2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

3 / 5
कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

4 / 5
रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत  एकही शतकी खेळी झाली नव्हती.

रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत एकही शतकी खेळी झाली नव्हती.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.