AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून शतक लगावण्यात अपयशी ठरत आहे.

| Edited By: | Updated on: Mar 02, 2021 | 8:48 AM
Share
विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे  22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

1 / 5
कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

2 / 5
विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी  233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला  26 फेब्रुवारी  2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी 233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला 26 फेब्रुवारी 2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

3 / 5
कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

4 / 5
रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत  एकही शतकी खेळी झाली नव्हती.

रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत एकही शतकी खेळी झाली नव्हती.

5 / 5
Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.