दिवसभर राबल्यानंतर ‘त्या’ महिलांची अंधाऱ्या रात्री पाण्यासाठी वणवण; आर्थिक राजधानीच्या हाकेच्या अंतरावरचं भयानक वास्तव
राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी धरणांचा पाणीसाठा कमी झाला आहे. तर काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईमुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. ग्रामीण भागातील या महिला दिवसा राबून रात्री पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
दुसऱ्यांना जांभई देताना पाहून आपल्याला का जांभई येते ?
अप्रतिम सौंदर्य, निळ्या साडीत प्रार्थना बेहेरेचा हटके अंदाज
बजरंगी भाईजानमधील मुन्नी आता कशी दिसते? सौंदर्य पाहूनच...
अप्रतिम सौंदर्य...मुंज्यामधील अभिनेत्रीच्या लुकची सर्वत्र चर्चा
या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे अप्सरा देखील फेल, नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
झोपण्याआधी ही कामे अजिबात करु नका ? अन्यथा झोपेचे खोबरे
