AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात पिण्याच्या पाण्याचं भांडे कुठे ठेवले पाहिजे, वास्तूनुसार जाणून घ्या योग्य दिशा

हिंदू धर्मात अनेक चांगल्या वाईट गोष्टी सांगण्यात आल्या आहे. त्याचप्रमाणे वास्तूशास्त्रात देखील घरातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एवढंच नाही तर, घरात पिण्याच्या पाण्याचं भांडं कुठे ठेवलं पाहिजे याबद्दल देखील महत्त्वाच्या टीप्स सांगितल्या आहे.

| Updated on: May 18, 2026 | 3:29 PM
Share
भांडं केवळ पाण्यासाठीच चांगलं नसतं, तर ते सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. योग्य दिशेला ठेवलेलं भांडे सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतं. मात्र, ते चुकीच्या दिशेला ठेवल्यास वास्तूदोषही निर्माण होऊ शकतात.

भांडं केवळ पाण्यासाठीच चांगलं नसतं, तर ते सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. योग्य दिशेला ठेवलेलं भांडे सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतं. मात्र, ते चुकीच्या दिशेला ठेवल्यास वास्तूदोषही निर्माण होऊ शकतात.

1 / 5
मातीच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने ताजेपणा जाणवतो. ते आरोग्यासाठी फायदेशीरही मानलं जातं. नैसर्गिक मातीच्या भांड्यात पाणी साठवल्याने ते थंड राहते आणि शरीराला ताजेतवाने वाटते.

मातीच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने ताजेपणा जाणवतो. ते आरोग्यासाठी फायदेशीरही मानलं जातं. नैसर्गिक मातीच्या भांड्यात पाणी साठवल्याने ते थंड राहते आणि शरीराला ताजेतवाने वाटते.

2 / 5
वास्तुशास्त्रानुसार, घरात भांडे ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम आहे. उत्तर दिशा जलतत्त्वाशी संबंधित आहे. या दिशेत पाणी ठेवल्याने घरातील जलतत्त्वाचे संतुलन साधले जाते, ज्यामुळे धन, आरोग्य आणि शांती वाढते.

वास्तुशास्त्रानुसार, घरात भांडे ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम आहे. उत्तर दिशा जलतत्त्वाशी संबंधित आहे. या दिशेत पाणी ठेवल्याने घरातील जलतत्त्वाचे संतुलन साधले जाते, ज्यामुळे धन, आरोग्य आणि शांती वाढते.

3 / 5
भांडे योग्य दिशेत ठेवल्याने वास्तुदोष मोठ्या प्रमाणात कमी होतात. यासोबतच सुख आणि शांतीत वाढ होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाण्याचं भांडं नियमितपणे स्वच्छ केलं पाहिजं.

भांडे योग्य दिशेत ठेवल्याने वास्तुदोष मोठ्या प्रमाणात कमी होतात. यासोबतच सुख आणि शांतीत वाढ होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाण्याचं भांडं नियमितपणे स्वच्छ केलं पाहिजं.

4 / 5
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

5 / 5
Follow Us
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरात
अख्खाच्या अख्खा रस्ताच वाहिला, मोठं भगदड अन्... त्र्यंबकेश्वर परिसरातील धक्कादायक Video
सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Congress Andolan | सरकारी चौकीदार चोर है... राम मंदिर दान चोरीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!
ज्यांना शेंबूड काढायची अक्कल नाही, ते फडणवीसांवर बोलतात!; पडळकरांचा विरोधकांवर घणाघात
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांची भेट
शरद पवार खरंच महाविकास आघाडीची साथ सोडणार? तावडे आणि पाटलांच्या भेटीबाबत दत्तात्रय भरणे स्पष्टच म्हणाले...
कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा
Siya-ketan Case Update | कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने... अखेर मोबाईल डाटा रिकव्हर झालाच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच
पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यासह पावसाचा आणखी मोठा दणका, तेलाने खचाखच भरलेलं जहाज...