AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीच्या नाकावर कुंकू सांडणं शुभ असतं की मोठ्या संकटाची चाहूल; वाचा नेमके काय संकेत मिळतात?

| Updated on: Apr 20, 2026 | 10:03 PM
Share
 लग्नाच्या मंडपात एकीकडे मंत्रोच्चार होत असतात तर दुसरीकडे सर्व पाहुण्यांचे एकाच गोष्टीकडे लक्ष असते. जेव्हा नवरदेव नवरीला कुंकू लावतो तो क्षण प्रत्येकालाच पाहायचा असतो. नवरीसाठी हा एक भावनिक क्षण असतो. त्या क्षणापासून वधू आणि वर एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं वचन देतात.

लग्नाच्या मंडपात एकीकडे मंत्रोच्चार होत असतात तर दुसरीकडे सर्व पाहुण्यांचे एकाच गोष्टीकडे लक्ष असते. जेव्हा नवरदेव नवरीला कुंकू लावतो तो क्षण प्रत्येकालाच पाहायचा असतो. नवरीसाठी हा एक भावनिक क्षण असतो. त्या क्षणापासून वधू आणि वर एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं वचन देतात.

1 / 5
परंतु अनेकदा कुंकू लावता ते अचानक नवरीच्या नाकावर किंवा कपाळावर कुठेतरी लागते. याचा अनेकजण वेगवेगळा अर्थ लावतात. नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू जर नाकावर पडले तर ते शुभ मानले जाते. याबाबत नेमकी काय मान्यता आहे ते जाणून घेऊ या...

परंतु अनेकदा कुंकू लावता ते अचानक नवरीच्या नाकावर किंवा कपाळावर कुठेतरी लागते. याचा अनेकजण वेगवेगळा अर्थ लावतात. नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू जर नाकावर पडले तर ते शुभ मानले जाते. याबाबत नेमकी काय मान्यता आहे ते जाणून घेऊ या...

2 / 5
नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू नाकावर सांडले तर तो एक शुभ संकेत मानला जातो. नवरी आणि नवरदेवाचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, असा अर्थ यातून काढला जातो.  जेव्हा लग्नमंडपात कुंकू नवरीच्या नाकावर पडते तेव्हा भविष्यात या दोघांचे नाते आणखी दृढ होणार आहे, असे मानले जाते.

नवरदेव नवरीला कुंकू लावताना तेच कुंकू नाकावर सांडले तर तो एक शुभ संकेत मानला जातो. नवरी आणि नवरदेवाचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, असा अर्थ यातून काढला जातो. जेव्हा लग्नमंडपात कुंकू नवरीच्या नाकावर पडते तेव्हा भविष्यात या दोघांचे नाते आणखी दृढ होणार आहे, असे मानले जाते.

3 / 5
नवरीच्या नाकावर कुंकू सांडले तर नवरदेला चांगले आयुष्य लाभणार आहे, असाही त्यातून अर्थ काढला जातो. तसेच कुटुंबात एममेकांच्या प्रती आनंद, आदर, स्नेह कायम राहील, असाही संकेत यातून मिळतो. लग्नानंतर त्या घरात भरभराट येईल, असेही म्हटले जाते.

नवरीच्या नाकावर कुंकू सांडले तर नवरदेला चांगले आयुष्य लाभणार आहे, असाही त्यातून अर्थ काढला जातो. तसेच कुटुंबात एममेकांच्या प्रती आनंद, आदर, स्नेह कायम राहील, असाही संकेत यातून मिळतो. लग्नानंतर त्या घरात भरभराट येईल, असेही म्हटले जाते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत