AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : अचानक सूर्य गायब झाला तर? पृथ्वीवर क्षणात विध्वंस; वाचा काय संकट येईल!

पृथ्वीच्या अस्तित्त्वासाठी सूर्य फारच महत्त्वाचा आहे. परंतु हाच सूर्य अचानक गायब झाला तर नेमके काय होऊ शकते, याची तुम्हाला कल्पना आहे का?

| Updated on: Jan 26, 2026 | 8:41 PM
Share
आपल्या सूर्यमालेत सूर्य हा सर्व प्रमुख ग्रहांच्या केंद्रस्थानी असतो. सर्वच ग्रह सूर्याभोवती गोल-गोल फिरतात. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्त्वात आहे. परंतु सूर्याची किरणे पृथ्वीवर न आल्यास नेमके काय घडू शकते, ते जाणून घेऊ या...

आपल्या सूर्यमालेत सूर्य हा सर्व प्रमुख ग्रहांच्या केंद्रस्थानी असतो. सर्वच ग्रह सूर्याभोवती गोल-गोल फिरतात. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्त्वात आहे. परंतु सूर्याची किरणे पृथ्वीवर न आल्यास नेमके काय घडू शकते, ते जाणून घेऊ या...

1 / 5
सूर्याच्या किरणांमुळेच आपल्या शरीरात ड जीवनसत्त्व तयार होते. त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर न आल्यास किंवा सूर्य गायब झाल्यास आपल्याला ड जीवनसत्त्वाची कमतरता भासेल. इतरही काही आजार व्हायला सुरुवात होईल.

सूर्याच्या किरणांमुळेच आपल्या शरीरात ड जीवनसत्त्व तयार होते. त्यामुळे सूर्याची किरणं पृथ्वीवर न आल्यास किंवा सूर्य गायब झाल्यास आपल्याला ड जीवनसत्त्वाची कमतरता भासेल. इतरही काही आजार व्हायला सुरुवात होईल.

2 / 5
सूर्याच्या किरणांच्या मदतीनेच झाडे आपले अन्न तयार करतात. सूर्याची किरणेच नसतील तर वृक्षांचे अस्तित्त्वच संकटात येईल. परिणामी हळूहळू झाडे नष्ट व्हायला लागतील. त्यानंतर झाडेच नसल्यामुळे प्राण्यांचेही अस्तित्त्व धोक्यात येईल. हळूहळू मानवजातदेखील पृथ्वीवरून संपून जाईल.

सूर्याच्या किरणांच्या मदतीनेच झाडे आपले अन्न तयार करतात. सूर्याची किरणेच नसतील तर वृक्षांचे अस्तित्त्वच संकटात येईल. परिणामी हळूहळू झाडे नष्ट व्हायला लागतील. त्यानंतर झाडेच नसल्यामुळे प्राण्यांचेही अस्तित्त्व धोक्यात येईल. हळूहळू मानवजातदेखील पृथ्वीवरून संपून जाईल.

3 / 5
विशेष म्हणजे सूर्याची किरणे पृथ्वीवर येतात म्हणून पृथ्वी सुस्थितीत आहे. सूर्यच गायब झाला तर पृथ्वीचे तापमान हळूहळू घटू लागेल. समुद्रातील पाण्याचा बर्फ होईल. सर्व वस्तू गारठून जातील. परिणामी थंडीमुळे जीवसृष्टीच नष्ट होऊन जाईल.

विशेष म्हणजे सूर्याची किरणे पृथ्वीवर येतात म्हणून पृथ्वी सुस्थितीत आहे. सूर्यच गायब झाला तर पृथ्वीचे तापमान हळूहळू घटू लागेल. समुद्रातील पाण्याचा बर्फ होईल. सर्व वस्तू गारठून जातील. परिणामी थंडीमुळे जीवसृष्टीच नष्ट होऊन जाईल.

4 / 5
अर्थात सूर्य गायब झाला किंवा सूर्यकिरणे पृथ्वीवर न आल्यास पृथ्वीचा ऱ्हास होईल, हे सार्वकालीक सत्य आहे. परंतू पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्यास शेकडो, करोडो वर्ष लागतील. म्हणूनच सूर्याचे अस्तित्त्व पृथ्वीसाठी खूप महत्त्वाचे आहे.

अर्थात सूर्य गायब झाला किंवा सूर्यकिरणे पृथ्वीवर न आल्यास पृथ्वीचा ऱ्हास होईल, हे सार्वकालीक सत्य आहे. परंतू पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्यास शेकडो, करोडो वर्ष लागतील. म्हणूनच सूर्याचे अस्तित्त्व पृथ्वीसाठी खूप महत्त्वाचे आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...